“मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची साखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.”
वसंत ऋतुचं आगमन होणार आहे ह्याची चाहूल लागायला लागली आहे.थंडी अंमळ कमी होऊ लागली आहे.मागच्या बागेत तर्हेतर्हेचे पक्षी येत आहेत.गोड गाणी गाऊन,आवाज करून वसंताच्या आगमनाची आठवण करून देत आहेत. अशावेळी चौपाटीवर जाऊन शांत समुद्राच्या वातावरणात थोडा ...
अध्यात्म हे आपल्या हृदयातून जन्म घेतं .अध्यात्माचा अर्थ आहे पारदर्शक होणं ,खोलवर आत जाणं .अध्यात्म म्हणजे आपल्या भावना निरंतर विकसित होणं सुद्धा आहे .आपण स्वताशी सतत स्पर्धा करत असतो खरं तर ते वाईट आहे .स्वताहून मोठं होण्यासाठी अध्यात्म आपल्याला खूप मदत करतं त्या साठी प्रार्थनेची गरज असते .आपली प्रार्थना जर सक्षम असेंल तर आपलं जीवनही अध्यात्मिक होईल ..पारदर्शी होईल ...
“सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.”
त्याला बरीच वर्ष होऊन गेली असतील.मला आठवतं,मी नव्या मुंबईहून अंधेरीला येत होतो.ती बस डायरेक्ट अंधेरीला जाणारी नव्हती.वांद्रा स्टेशनच्या पूर्वेला जाऊन संपत होती.नंतर वांद्र्याहून ट्रेनने मी अंधेरीला जाणार होतो.माहिमच्या धारावीच्या खाडीजवळ आल्यावर एकाएकी बसचा टायर पंक्चर झाल्याने आम्हाला बसमधून खाली उतरून, ...
(मिसळपाव डॉट कॉम वर काही दिवसांपूर्वी श्री श्रावण मोडक यांनी ‘रेड सन ’ नावाचा एक पुस्तक परिचय वजा लेख लिहिला होता. त्यानिमित्ताने काही अनुभव आठवले, आणि मनातले विचार मांडले.)
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र ...
“जगात अलीकडे मनुष्य जीवनाचा जो विध्वंस चालला आहे ते पाहून मनात येतं की हा जीवनाचा रथ कुठच्या दिशेला चालला आहे.? शे-पाचशे लोकांचा मृत्यु ही रोजचीच बाब झाली आहे. जग अगदी लहान होत चालल्याने जगातल्या कुठल्याही कोपर्यातली बातमी जणू आपल्या गावातल्या बातमी सारखी वाटू लागली आहे.
ही मनुष्य जीवनाची हानी मग ती कुठच्याही धर्माची असो,किंवा कुठच्याही लष्कराची असो, माणसाला ...
“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”
आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी म्हणालो,
भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं.
जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती स्वत:ची प्रकृती घेऊनच आलेली असते. त्या प्रकृतीला संस्कृतीकडे कसे वळवायचे हा समाजाचा प्रयत्न असला पाहिजे. विकृतीकडे वळायला फार सोपे असते म्हणे.
आपली साधारण समजूत असते की काही बाह्य लालूच दाखवून आपल्याला हव्या असलेल्या दिशेला व्यक्तींना कामाला लावून आपले उद्दिष्ट साध्य करून घ्यायचे. या तत्त्वावर आधारीत एक प्रकल्प मायक्रोसॉफ़्टने दहा ...
एक मित्र होते माझे. वयाने माझ्याएवढेच. पण योग्यतेने श्रेष्ठ. व्यासंगी, आध्यात्मिक. इन्फटेक मध्ये खूप सीनियर. एकेकाळी पैसा खूप मिळवला. पण काय झाले मला माहीत नाही. त्यांनी धन्दापाणी सोडून दिले. त्यांना मी एकदा विचारले. तुम्ही एवढे शिकलेले, अनुभवी. काम करणे बंद का केले? पैसे मिळवणे बंद का केले? त्यांनी उत्तर दिले, हे खरे आहे की मी आज काम करू लागलो तर खूप पैसे मिळवीन. मिळवले आहेतही. पण ...