एकानं दुसर्याला मारलं
मारणं हे चूकच म्हणणार
अरे पण, का मारलं ते मुळीच नाही विचारणार
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..
एखादा झोपडीत रहातो
त्याला वाईटच म्हणणारं
स्वत:च्या पोरांचे दिवे नाही बघणारं
झोपडीवरनं माणूस ठरवणारं
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..
धर्माचे, संस्कारांचे दिंडोरे ...
एक कश्ती सागर में अकेली चलती है
जैसे झील के उस पार हवा चलती है
जैसे मन में एक कल्पना बसती है
उसी तरह तुम्हारी धड़कन मेरे दिल में धडकती है
जैसे एक चिंगारी बारूद में जलती है
जैसे एक लौ अँधेरे में उजलती है
जैसे एक निगाह लाखों में उभरती है
उसी तरह तुम्हारी धड़कन मेरे दिल में धडकती है
एक सांस से ...
’प्रशां”नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांत”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ...
जो मै को भुलादे वो मै क्या है
जो दिल को ना जला दे वो मै क्या है
जो हलक से उतर गयी एक बार
पूछोगे ए यार तुम के तू क्या है
पैमाने से मै को पीनेवाले हजार हुए
मै से महफील सजानेवाले हजार हुए
जो मीना के आँखों से पीकर नहीं होते बेहोश
तो उसने नहीं जाना की ये मै क्या है
जब मै साथ हो तो वक्त बेवक्त नहीं होता
रात का नहीं होता ...
ख़ामोशी एक बड़ी सजा है
पर कहते है उसका भी अपना मजा है
हसना चाहता हूँ मगर कैसे
मेरा एक घाव अभी तक ताजा है
रोने के इरादे से रो नहीं सकता कोई
आँखों के झरने है ख़ाली और ना कोई बादल गरजा है
खुशियाँ मनाऊं कैसे जब मुझपे मेरे मन का कर्जा है
घर जाना चाहता हूँ जब एक अनसुनी आवाज ने संदेसा भेजा है
...
अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. कुणाशीही प्रेमाने वागायचं म्हणलं कि आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ आडवा येतो. खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ...
हे खेळ संचिताचे .....!
काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला
सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला
तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला
पाठराखा ...
प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले आहेत,
त्याची उत्तरे कशी शोधू आता ? असं नेहमीच वाटतं.
पण परमेश्वरा नेहमी तूच मदत करतोस,
त्या प्रश्नांची अनोखी उत्तरे तुझ्या भाषेत देऊन.
कदाचित त्यावेळेपुरता तूच माणसात अवतरत असावास, ती उत्तरे शोधण्यासाठी,
अन लुप्त होत असावास माणसातून, एकदाची उत्तरे सापडल्यावर.
म्हणूनच तर जे जे उत्तम, उदात्त व चांगले ...