देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Religion

जय गंगे भागिरथी ! बुधवार, १५ जून २०११, ०९:२४ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती ...

यळकोट यळकोट बुधवार, ०८ डिसेंबर २०१०, १४:३८ (+०५:३०)

Arjun Deshpande पंत’साहित्य

'यळकोट यळकोट जय मल्हार' - देवदीपवलीच्या दिवसात सतत मुखात येणारा आणि कानावर पडणारा हा नारा. असंच विचार मनात आला, आपण 'यळकोट यळकोट म्हणतो पण त्याचा अर्थ काय असेल? आणि त्या शब्दाचा उगम कुठून झाला असेल?  त्या पैकी मल्हारी - म्हणजे मल्ल नावाचा राक्षस आणि संकृतात अरी म्हणजे शत्रू - म्हणजे शालेय संस्कृतात फोड करून सांगायचे झाले तर मल्लाचा शत्रू आहे असा तो  - ...

जय गंगे भागिरथी ! गुरुवार, २६ नोव्हेंबर २००९, ०८:१३ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती ...

पह्यलं नमन… सोमवार, २४ ऑगस्ट २००९, १३:१० (+०५:३०)

Clone Fantastic Five

वेदांपासून संतसाहित्यापर्यंत आणि कीर्तनापासून लावणीपर्यंत सर्वत्र “पह्यलं नमन’ गणपतीला केलं जातं. आजही आपण सारेच गणेशवंदनाने कार्यारंभ करतो. ही प्रथा का पडली असावी? त्यासाठी गणपतीच्या कोणत्या गुणांचा आपल्या पूर्वसुरींनी अभ्यास केला असावा? उत्तम नेतृत्वगुण, संघटनशक्ती, ज्ञानोपासना, दूरदृष्टी, निर्णयक्षमता, लहानात लहान घटकाला सामावून घेण्याची, तसेच ज्येष्ठांचा आदर ...