देवनागरी
Roman
Press F12 to toggle

क्रिकेट

बालपणीच्या गमती-जमती-2 मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १६:३९ (+०५:३०)

माधुरी कुलकर्णी गप्पा-टप्पा

मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.
आमच्या गल्लीतल्या एका मावशींना मात्र आमचे असे ...

Cricket.. क्रिकेट (पोस्ट नंबर १०१) सोमवार, ०५ डिसेंबर २०११, ०८:४३ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

च्याआयला कोण म्हणाले टेस्ट आणि वन डे क्रिकेट संपले, २०-२० म्हणजे क्रिकेट, आता पुढे कोणीच टेस्ट खेळणार नाही, वेळ कुणाकडे आहे, कोण होता तो, समोर येऊदेत, सुक्क्या बांबुचे फटके देतो त्याला. हां आता आपली टीम इंग्लंड मध्ये जाऊन वन डे आणि टेस्ट दोन्ही हारुन आले तेव्हा थोडा वैताग आलाच होता पण नंतर झालेल्या काही सिरिज मुळे क्रिकेट मधला interst परत आला, त्यात झालेली ती ऑस्ट्रेलिया ...

भले भले आले आणि मातीत मिळून गेले! गुरुवार, २७ ऑक्टोबर २०११, १०:०१ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

भारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं ...

सायकल गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, २३:०० (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

"चांदी की सायकल, सोने की सीट. आओ चले डार्लिंग, चले डबलसीट..."

म्हणतात ना "जहा ना पोहचे रवी, वहा पोहचे कवी"

तुम्हीच सांगा कोणालाही मोटारसायकल पासून विमानापर्यंत सोन्याचे करण्याचे विचार नाही मात्र सायकल सोन्याची बनवली.

आज सायकल चालवतांना सहज एक विचार मनात आला आणि मला बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला.

लहानपणी आमच्या घरी एक सायकल होती पण ती बरीच मोठी होती. ही ...

फुसका हरभजन सोमवार, २५ जुलै २०११, २२:२१ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

५६ षटकं ४ निर्धाव २१८ धावा १ बळी...

लॉर्ड्स कसोटी मध्ये हे समीकरण आहे, नुकत्याच ४०० बळी पुर्ण करणाऱ्या तसेच भारताच्या सर्वात अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग चे.

मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.

१९९८ मध्ये करियरला सुरुवातीला संशयास्पद अ‍ॅक्शन मुळे तो संघा ...

लॉर्ड्स: क्रिकेटची पंढरी शनिवार, १६ जुलै २०११, २०:०२ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

भारताचा या वेळेचा इंग्लंड दौरा फार विशेष आहे. कारण २१ जुलै पासून सुरु होणारा कसोटी सामना इतिहासातला २००० कसोटी सामना आहे. हा सामना ऎतिहासिक अशा लॉर्ड्स या मैदानावर खेळला जाणार आहे.

Lord's The Home of Cricket आपण या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हणतो. का आहे या मैदानाला एवढं?

Image: http://topz10s.com/

इंग्लंड मधील लंडन शहरात आहे. १८१४ मध्ये या मैदानाची निर्मीती झाली. थॉमस लॉर्ड्स या व्यक्तीने हे ...

होम स्टेडियम गुरुवार, ३० जून २०११, १६:२९ (+०५:३०)

Alliance Media मार बुट्टी

ऐका हो ऐका, तमाम घरकोंबड्या क्रिकेटयेड्यांसाठी खास टिप्स्... आधी महिनाभर चालणारा वर्ल्ड कप आणि आता जवळ जवळ दीड महिना सुरू असणारी आयपीएलची मॅच.... त्यामुळे सध्या आपली मेजवानी चाललेली असेलच. सो, ती मेजवानी आणखीन चटपटीत करण्यासाठी घरकोंबडे कम्युनिटीकडून या काही खास टिप्स्... एकदम चकटफूमधे...
तर, काय आहे, एकदम मुद्द्याचंच सांगायचं झालं तर सध्या ...

रमण लांबा आणि हेल्मेट बुधवार, १५ जून २०११, १३:४७ (+०५:३०)

मंदार जोशी मंदारविचार


क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत ...

इंडियंस आर ग्रेट शुक्रवार, २२ एप्रिल २०११, २२:५० (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

हिदुस्तानात सम्राट अशोका पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक महात्मे होऊन गेले.

याच मातीत स्वात्यंत्र वीर सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, यासारखे हुतात्मे जन्मले.

याच मातीत रंगली बाजीराव – मस्तानीची प्रेम कहाणी.

ताजमहालच्या रुपात याच मातीवर उभी राहिली प्रेमाची निशाणी.

सत्तेसाठी हपापलेल्या सत्ताधुंद राजकारण्यांनी या मातीची हि ओळख पुसून टाकायचा अगदी चंगच ...

उत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही! (ले० गि... मंगळवार, १९ एप्रिल २०११, १८:२९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात एक काळ असा येतो की, त्यावेळी जनतेचं वास्तवाचं भान सुटतं आणि ती गुलाबी आभासालाच वास्तव मानू लागते. समाजमनाला एकूणच ग्लानी येते. जनतेचं ...