देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सामाजिक कविता

खरं नातं बुधवार, ११ मे २०११, ०७:३५ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

( यातील छायाचित्रे मला आलेल्या एका मेल मधून घेतली आहेत. पाहायला विसरू नका. )

आपल्या पिलाच्या जीवाशी खेळणाऱ्या कुत्र्यावर धावून जाणारी मुठी एवढी खारुताई

आपल्या पिलाला डोंगराएवढ्या  कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याच्या कानाचा कडकडून चावा घेणारी खारुताई

आपल्या पिलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविणारी खारुताई

आशाळभूतपणे पहात राहिलेला ...

तेरीभी चूप, मेरीभी चूप सोमवार, १४ मार्च २०११, २३:०२ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

आमचं सरकार, मग ते केंद्रातल असो अथवा राज्यातलं, भलतंच लबाड आहे. या दोन्ही सरकारांना फक्त आमच्या खिशातला पैसा कसा काढायचा ? सरकारी तिजोरी कशी भरायची ? आणि विविध जनकल्याणाच्या नावाखाली ती रिती करताना स्वतःची घर कशी भरायची ? हे फार चांगलं माहिती आहे. किती मार्गान सरकारी तिजोरी भरतं आमचं सरकार या विषयी नंतर लिहीन. आज त्यातला एकंच विषय खूप झाला.

झालं काय काही दिवसापूर्वी ...

चवल्या पावल्या शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०११, २२:२० (+०५:३०)

vijayshendge रे घना

खूप दिवसातून लिहितोय आज. उस तोडून जायचा होता. त्यासाठी अनेकदा गावी जाव लागलं. खूप धावपळीत गेले दिवस.
त्या काळात गावी अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे लाख झाल्याचं ऐकलं. एका म्हाताऱ्याच्या कांद्याचे तर म्हणे सतरा लाख झाले. एवढा पैसा त्या बाबानं कधी पहिला नव्हता. सहाजिकच म्हणे त्यानं अचानक पाहिलेल्या पैशामुळे जीव गमावला.
पण हा सारा खेळ महिन्या दीड महिन्याचा. झालं. ऐंशी – ...

माणसं अशी का वागत नाहीत ? गुरुवार, ०६ जानेवारी २०११, १९:०७ (+०५:३०)

vijayshendge रे घना

अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. कुणाशीही प्रेमाने वागायचं म्हणलं कि आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ आडवा येतो.

खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ...

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली शनिवार, १८ डिसेंबर २०१०, २२:२७ (+०५:३०)

vijayshendge रे घना

( या पूर्वी तुम्ही कधी आणि कुठेही न ऐकलेलं हे गाणही लवकरच पोस्ट करीन )

रुसत नाही ती बायको नाही आणि तुमची फिरकी घेतल्यानंतर खळखळून हसत नाही ती प्रेयसी नाही. बायको रुसल्यानंतर भल्याभल्या वाघांचीही कशी शेळी होते याच्या अनुभव प्रत्येकाला अगदी पदोपदी आलेला असतो. बायकांचा रुसवा कढत काढता पुरुषांच्या अगदी नाकी नऊ येतात. तुम्ही कितीही खरे असा पण बायको रुसत तेव्हा नाक मुठीत ...

चित्ररूपी वृक्ष शनिवार, १३ नोव्हेंबर २०१०, २२:०९ (+०५:३०)

vijayshendge रे घना

मंगेश तेंडुलकरांचा आणि माझा परिचय पाच सहा वर्षापूर्वीचा. ध्यानीमनी नसताना झालेला. झाला काय होतं….माझ्या दुसऱ्या काव्य संग्रहाचं ‘ वाजंतं पैंजण……वाजंतं काकंण ‘ चं प्रकाशन होतं. तेव्हाचे दैनिक सकाळचे संपादक श्री. अनंत दिक्षित प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते.

पण ऐनवेळी त्यांना काही कार्यालयीन कामासाठी नागपूरला जावा लागलं. मी सतत त्यांच्या संपर्कात. पण तीन वाजले तरी ते ...

बैल आणि मी मंगळवार, ०९ नोव्हेंबर २०१०, ००:५५ (+०५:३०)

vijayshendge रे घना

मागे एकदा मी न्यायालयाने ‘ बैलगाडा शर्यती ’ वर घातलेल्या बंदीचा निषेध नोंदवताना “ बैलगाडा शर्यत ” हा लेख लिहिला होता. तेव्हा मी बैलाच आणि शेतकऱ्याच नातं किती जिव्हाळ्याच असतं यावर लिहिण्याच नक्की केलं होतं.

मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट. आम्हाला शेती कामासाठी एक बैल कमी पडत होता म्हणून आम्ही एक नवा बैल विकत आणायचं ठरवलं. चुलत्यांसोबत मी काश्तीच्या जनावरांच्या ...

देशीची गंगा शनिवार, ३० ऑक्टोबर २०१०, २३:१२ (+०५:३०)

vijayshendge रे घना

हि माझी कविता तशी खूप जुनी. अगदी लहान वयात लिहिलेली. लहान म्हणजे अगदीच लहान नव्हे की. संत ज्ञानेश्वरांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेत सांगायचं झालं तर माझ्या गवऱ्या नदीला गेल्या होत्या. पंचविशीचा होतो मी तेव्हा. पण काय आहे आम्ही सुधारलोत………प्रगत झालोत. पण आमच्या मोठेपणाच वय वय मात्र वाढत गेलं. अगदी एक पोर झालं तरी आम्ही स्वतःला लहानच समजतो.

असो. ‘ शंभर सावरकर ...

मनपूर्वक शुभेच्छा रविवार, १७ ऑक्टोबर २०१०, ०९:१८ (+०५:३०)

vijayshendge रे घना

मी गेले दोन महिने लिहित नव्हतो. तरीही माझे अनेक वाचक नियमितपणे माझा ब्लॉग ओपन करत होते. त्यात देवेंद्र होता, सुजित होता, आकांक्षा होती, विशाल होता, आणखी कितीतरी नावं लिहिता येतील. पण कुणा कुणाची आणि किती नावं लिहिणार ? आणि इतरांची नावं लिहिली नाहीत म्हणून मला त्यांचा विसर पडलाय असही होत नाही. मित्रहो तुम्ही नुसताच माझा ब्लॉग वाचवा, छान म्हणावं, माझ्या लिखाणावरच्या तुमच्या  ...

माणसं अशी का वागत नाहीत ? रविवार, २९ ऑगस्ट २०१०, १९:०२ (+०५:३०)

vijayshendge रे घना

अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. कुणाशीही प्रेमाने वागायचं म्हणलं कि आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ आडवा येतो. खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ...