A Strange World
नववी-दहावीत शिकत असताना मराठी मध्ये आत्मवृत्तात्मक निबंध नेहमी विचारले जायचे. किंबहुना याप्रकारचा एक निबंध हमखास विचारला जायचा. एखाद्याचे आत्मवृत्त लिहायचे म्हणजे मला त्यावेळी महाकठिण काम वाटत असे. जर कधी गरज पडलीच तर नवनीतच्या निबंधमालेतून निबंध थेट उतरवून काढायचो. या प्रकारचे निबंध म्हणजे मोठे आव्हान होते, ते मी फारसे पेलले नाही.
परवा, वटपौर्णिमा ...