आजपासून एका नवीन वादाला सुरूवात होणार आहे. मुंबई का पुणे...
हा वाद राजकीय, भाषेचा, शहरातील दळणवळण किंवा गर्दीचा नाही. या वादाला वाचा फोडली आहे ती आयपीएल-४ ने.
वर्ल्डकपचा शानदार शेवट झाला, भारताच्या विजयाचा परमानंद अजुन अनुभवत असतांना लगेचच आयपीएल-४ ची नांदी झाली. गेल्या ३ स्पर्धेत ८ संघ होते आणि या वेळेस १० संघाच्या समावेशाने चुरस वाढली आहे. या वेळी कोची आणि ...