देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Leh

चोगलाम्सार मधली काळरात्र शनिवार, २६ नोव्हेंबर २०११, ०७:४५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

चोगलाम्सार ही खरे म्हणजे लडाखमधली तिबेटहून आलेल्या निर्वासितांची एक वसाहत आहे. लडाखची राजधानी लेह पासून हेमिस या गावाकडे जाताना अंदाजे 9 किलोमीटर वर ही निर्वासित वसाहत लागते. या निर्वासितांना जेंव्हा ही जागा सरकारने स्थायिक होण्यासाठी म्हणून दिली त्या वेळी सिंधू नदीच्या काठावर असलेला हा एक खडकाळ व वाळू, खडीने भरलेला असा भूभाग होता. तेथे पाण्याची सोय नव्हती किंवा विजेची. ...

रोहतांग बोगदा , का व कशासाठी ? बुधवार, १२ ऑक्टोबर २०११, ०७:४३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

रोजच्या वर्तमानपत्रातल्या अनेक बातम्या आपण वाचतो व सोडून देतो. त्यातल्या काही बातम्यांचे महत्वच आपल्या लक्षात पुष्कळ वेळा येत नाही. त्यात अलीकडे वर्तमानपत्रे, तुंबलेली गटारे, ओसंडून वाहणार्‍या कचरा पेट्या यांच्या वर्णनाने इतकी भरलेली असतात की खर्‍या महत्वाच्या बातम्यांकडे दुर्लक्षच होते. परवा माझे असेच झाले. तीन चार दिवसांपूर्वी रोहतांग बोगद्याच्या कामाची सुरवात ...

लडाख डायरी भाग 7 मंगळवार, ३० ऑगस्ट २०११, १४:०१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मंगळवार

खरे तर काल रात्री झोपताना मी ठरवले होते की सकाळी लवकर उठून चांग चेन्मो पर्वताराजीच्या मागून उगवणारा सूर्य व त्याचे पॅनगॉन्ग जलाशयात पडणारे प्रतिबिंब यांचा फोटो काढायला जलाशयाच्या किनार्‍यावर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जायचे. पण रात्रीपासून सगळ्या गोष्टी बिघडतच गेल्या. रात्री झोप काही चांगली लागली नाही. दर तासातासाने जाग येत होती. जागे झाल्यावर आपल्याला श्वास ...

चोगलाम्सार मधली काळरात्र सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, १५:२५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

चोगलाम्सार ही खरे म्हणजे लडाखमधली तिबेटहून आलेल्या निर्वासितांची एक वसाहत आहे. लडाखची राजधानी लेह पासून हेमिस या गावाकडे जाताना अंदाजे 9 किलोमीटर वर ही निर्वासित वसाहत लागते. या निर्वासितांना जेंव्हा ही जागा सरकारने स्थायिक होण्यासाठी म्हणून दिली त्या वेळी सिंधू नदीच्या काठावर असलेला हा एक खडकाळ व वाळू, खडीने भरलेला असा भूभाग होता. तेथे पाण्याची सोय नव्हती किंवा विजेची. ...

गुगल अर्थ वरची झाकलेली माणके -4 रविवार, १८ जुलै २०१०, १५:२९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतामधले जम्मू आणि कश्मिर हे राज्य, ते भारतात सामील झाल्यापासूनच, सतत वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. पूर्वेकडे चीन, उत्तरेकडे अफगाणिस्तान, पश्चिमेला पाकिस्तान अशा आंतर्राष्ट्रीय सीमा असणारे हे राज्य, भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या आधीच, नवनिर्माण पाकिस्ताच्या सेनेने टोळीवाल्यांच्या नावाखाली केलेल्या आक्रमणाला बळी पडले होते. या नंतर हे राज्य, भारतीय संघराज्यात ...

रोहतांग बोगदा , का व कशासाठी ? शनिवार, ०३ जुलै २०१०, १६:१८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

रोजच्या वर्तमानपत्रातल्या अनेक बातम्या आपण वाचतो व सोडून देतो. त्यातल्या काही बातम्यांचे महत्वच आपल्या लक्षात पुष्कळ वेळा येत नाही. त्यात अलीकडे वर्तमानपत्रे, तुंबलेली गटारे, ओसंडून वाहणार्‍या कचरा पेट्या यांच्या वर्णनाने इतकी भरलेली असतात की खर्‍या महत्वाच्या बातम्यांकडे दुर्लक्षच होते. परवा माझे असेच झाले. तीन चार दिवसांपूर्वी रोहतांग बोगद्याच्या कामाची सुरवात ...