५६ षटकं ४ निर्धाव २१८ धावा १ बळी...
लॉर्ड्स कसोटी मध्ये हे समीकरण आहे, नुकत्याच ४०० बळी पुर्ण करणाऱ्या तसेच भारताच्या सर्वात अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग चे.
मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.
१९९८ मध्ये करियरला सुरुवातीला संशयास्पद अॅक्शन मुळे तो संघा ...