चारोळ्या म्हणजे चार ओळींची कविताच की! सोपी आणि सुटसुटीत! आजकाल २०-२० क्रिकेटच्या जमान्यात short is sweet हाच मंत्र झालाय. नाटकांमधेही ३ अंकी नाटके जाऊन २ अंकी आणि एकांकीकेंच पेव फुटलंय.
अर्थात त्यात वाईट काहीच नाही शेवटी quantity पेक्षा quality जास्त महत्वाची नाही का?
कवितांबद्दल बोलायचं झालंतर आजही दीर्घ कविता, गजल आहेतच की. पण एखाद्या दीर्घ गझलेचाही रसास्वाद २-२ ओळींच्या ...