देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ओशो

शब्द शेवटचे…दोघा महापुरुषांचे….. रविवार, ०८ मे २०११, २१:०६ (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

गौतम बुद्ध आयुष्यभर हजारो अनुयायांशी शब्द संवाद साधत होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत होते. महापरिनिर्वाण समयी, गौतम बुद्धांनी उच्चारलेला शेवटचा शब्द होता सम्मसती. हेच शब्द अजून एका महापुरुषाने आपल्या शेवटच्या बोलण्यात सांगितले होते. याला योगायोग म्हणावे कि काय?

ओशो यांच्या शेवटच्या प्रवचनातील हे शब्द-

“गौतम बुद्धाचे शेवटचे शब्द होते, सम्मसती नेहमी लक्षात ठेवा, ...

तर ज्ञानाची किंमत काय? रविवार, १० एप्रिल २०११, १९:२८ (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

गेली कित्येक वर्षे अध्यात्माचा वाचन सुरु आहे. कित्येक तत्वज्ञ आणि विचारवंत वाचलेत. त्यांच्याजवळ ज्ञान आहे हे मान्य. हे ज्ञान त्यांच्या जवळ शाश्वत पणे टिकून राहणार हे पण खरे. पण या सर्व विचार्वातान्मध्ले ९०% इतके कठीण लिखाण करतात कि सर्व सामान्य माणसांना त्या ज्ञानाचा खीच उपयोग होत नही. उलट, लोकं अध्यात्म पासून दूर पळू लागतात. आवड निर्माण होण्या ऐवजी भीती आणि दुरावा निर्माण ...

हरिप्रसाद चौरसिया कलारंजनी आणि ओशो… सोमवार, २१ फेब्रुवारी २०११, २०:४० (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी कलारंजनी नावाचा एक अतिशय सुंदर राग निर्मिला आहे. गेले कित्येक वर्षे हा राग माझ्या मनाला भुरळ घालतो आहे.  भरपूर मेहनत घेतल्यावर या रागीनीची जन्मकथा मला कळली.

हा राग पंडित हरिप्रसादचौरसिया यांनी ओशो यांना वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित केलं होता. ओशो नि आपलं वादन ऐकावा म्हणून हरिप्रसाद चौरसिया खास वेळ काढून जात असत. दोघांमध्ये गाढ आणि गूढ स्नेह ...

ओशोच्या मार्मिक गोष्टी – शतपदीची गोष्ट शनिवार, १२ फेब्रुवारी २०११, १९:३७ (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

ओशोच्या मार्मिक गोष्टी – शतपदीची गोष्ट

ओशोने आपल्या हजारो प्रवचनांमधून कितीतरी अतिशय मार्मिक अशा गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातल्याच काही गोष्टी यापुढे आपल्यासमोर मी मांडत जाणार आहे. सुरुवात करतो ती शतपदीच्या गोष्टीने.

एकेकाळी एक शंभर पायांचा शतपदी नावाचा जनावर जंगलात मुक्तपणे संचार करत असायचा. आपल्या शंभर पायांच्या मदतीने अख्खे जंगल तो पादाक्रांत करायचा.एकदा कोणी ...

कशासाठी नावासाठी शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०११, १५:३० (+०५:३०)

प्रदीप पोवार (Pradeep Powar) त्याचं काय खरं नाही

एके काळी एक सम्राट चक्रवर्ती होऊन गेला. चक्रवर्तीचा अर्थ आहे की जगज्जेता. असे चक्रवर्ती कधी कधीच जन्मतात. त्यांच्याबाबतीतली ही एक खुप जूनी कथा अहे. तर या चक्रवर्ती होणा-या राजांना एक वरदान होते जे दुस-या कोणालाही प्राप्त होऊ शकत नव्हते. चक्रवर्ती झालेल्या राजाला स्वर्गातील महान अशा सुमेरु नावाच्या पर्वतावर आपले नाव कोरण्याचा अधिकार होता. त्यांच्या व्यतिरिक्त दुस-याकोणाला तो ...

खेळ आशा-निराशेचा… गुरुवार, २७ जानेवारी २०११, २१:३२ (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

एका संस्कृत सुभाषितात असं उल्लेख आहे कि जे लोकंआशेचे दास आहेत ते सर्व जगाचे दास आहेत. आज सगळे जग धावते आहे ते आशेच्या मागे. उमराव असो किंवा रस्त्यावरील कोणी भिकारी. आशा सगळ्यांनाच असते. जे नाही आहे, त्याचे स्वप्न म्हणजे आशा.

अध्यात्मात आशेचा त्याग करण्यावर खूप भर देण्यात आला आहे. सामान्यतः आशेपासून मुक्त होणे म्हणजे निराश होणे असं सर्वांचा गैरसमज आहे. हेच कारण आहे कि ...

पंडित हरिप्रसाद चौरासिया रविवार, ०९ जानेवारी २०११, १२:४७ (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

संगीत आणि त्यात हि वाद्य संगीत हि एक उच्च दर्ज्याची कला आहे. सर्व वाद्यांमध्ये, बासरी हि काठीण्तम. कृष्णाच्ये बासरीची खूप वर्णने ऐकली आहेत. गेल्या काळात पंडित पन्नालाल घोष यांनी बासरीला एक नवीन आवाज मिळवून दिला. केवळ एक पोकळ बांबू, अवघ्या विश्वाला वेड घालू लागला. पण काहीतरी कमी या बासरीमध्ये जाणवत होती. हि कमी भरून काढायला जणू काही साक्षात भगवान कृष्णाच पृथ्वीवर आले ...

स्वर योगी रविवार, ०३ ऑक्टोबर २०१०, १६:५० (+०५:३०)

Mandar Karanjkar किरवाणी

दुपारची वेळ.साधी ढोलकी विकणारा एक माणूस कसेबसे आपले पोट भरायचा केविलवाणा प्रयत्न करीत होता.बाजूला त्याचे दोन उपाशी पोरं कोणीतरी ढोलकी घेईल आणि मग पोटात काहीतरी पडेल अशी अशा बाळगत होते.एका माणसाचं हृदय हे दृश्य बघून कंपित होतं.तो एक ढोलकी हात घेतो आणि वाजवू लागतो.क्षणात अख्खा बाजार तिथे जमतो.केवळ एका ढोलकीच्या आधारे त्या माणसाने अख्ख्या जमावाला वेड लावलेले असते. क्षणात लोकं ...

दर्दी गुरुवार, १५ जुलै २०१०, ०२:३० (+०५:३०)

यशवंत कुलकर्णी अथ यश उवाच Yashwant Kulkarni

वाजेद अली शाहच्या जमान्यत असं घडलं. हा वाजेद अली लखनौचा राजा होता. ठार बेवडा, पण संगीत, चित्रकला, सौंदर्य यांचा प्रेमी. सर्व प्रकारचे नर्तक, संगीतकार, कवी यांना तो त्याच्या दरबारात बोलवी. एक संगीतकार नेहमीच त्याच्या दरबारात यायला नकार देत होता. खुद्द वाजेद अलीच त्याच्याकडे गेला - हा दुर्मिळ योग होता, कारण वाजेद अली कधीच कुणाकडे गेला नव्हता. त्याचं आमंत्रणच पुरेसं असे आणि मागाल ...

माऊवादी सोमवार, १२ एप्रिल २०१०, ०१:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. ...