देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Farmer Suicide

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड. सोमवार, १६ ऑगस्ट २०१०, ११:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

पीपली लाइव्ह आणि सिंपली सुसाईड.

मी नाही पाहीला हा चित्रपट. पण बातम्यावरून लक्षात येतंय की शेतकरी अनुदानाच्या लोभापायी आत्महत्या करतो, असा आभास त्या चित्रपटात निर्माण करण्यात आलेला आहे.
तसेही शेतकरी ...

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती. गुरुवार, १३ मे २०१०, १८:४३ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल ...

विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? बुधवार, १२ मे २०१०, २०:५६ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो?

                 विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न "मायबोली" या संकेतस्थळावर शेतीविषयक चर्चेदरम्यान अनेकदा उपस्थित झाला पण या विषयाला मी चर्चेत ...

आत्महत्त्येसाठी प्रलोभन? सोमवार, १० मे २०१०, ०२:४५ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

आत्महत्त्येसाठी प्रलोभन?

                    सध्या शेतकरी उपेक्षेचा विषय झाला आहे. त्यातल्या त्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी तर कुचेष्टेचा.  त्याच्याबद्दल आत्मियता कमी आणि सल्लेयुक्त उपहासच जास्त.बाकी ...

बागायती कापसाचा उत्पादन खर्च रविवार, ०९ मे २०१०, १९:५९ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
———————————————–

अ) चालू ...

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे शनिवार, २४ एप्रिल २०१०, ०९:३२ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे ...

शेतीवर आयकर का नको? रविवार, ११ एप्रिल २०१०, ०८:४९ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शेतीवर आयकर का नको?

       शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
       त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा ...

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..? शनिवार, १० एप्रिल २०१०, ०८:३५ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.

‘वांगे अमर रहे !’ हा लेख वाचुन शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थीत केला तो प्रश्न नसुन उत्तरच आहे असे मला वाटते.
कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ ...

शेतीला सबसिडी कशाला हवी? गुरुवार, ०८ एप्रिल २०१०, २१:३९ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शेतीला सबसिडी कशाला हवी?

                                    मायबोली या मराठी संकेत स्थळावर  मागोवा मध्ये मी लिहिलेल्या “शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे” या लेखावर आलेल्या प्रतिक्रियामध्ये अनेक नवनविन मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यापैकी शेतकी सबसिडी या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी असे मला वाटते.

                                  शेतकर्‍यांना शेती परवडावी आणि गोरगरिबांना अन्नधान्य ...

‘शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफ... मंगळवार, ०६ एप्रिल २०१०, २०:०० (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

‘शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे’

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर “शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा” अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात ...