देवनागरी
Roman
Press F12 to toggle

महात्मा गांधी

केतकर-पिडीयाचे (महाराष्ट्रीय ज्ञानकोश) ... मंगळवार, ०३ एप्रिल २०१२, ११:३५ (+०५:३०)

अमृतमंथन

दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, "मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत ...

असे आम्ही फुकटे गुरुवार, २१ एप्रिल २०११, ००:१५ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

मी ऑफिसहून घरी निघालेलो. बसमध्ये राजन म्हणाला, ” या नंबरवर एक फोन लाव.”
” कशाला ?” मला उगाच बिल पडायची भीती.
” तू लाव ना. बिल नाही पडत. फक्त रिंग वाजते आणि फोन कट होतो. “
मी भीत भीतच फोन लावला. मग राजननं सगळ्यांनाच त्या नंबरवर रिंग करायला सांगितली.
पण अनेकांच्या मनात कुतूहल. हे असं का करायचं ?
प्रत्येकाची विचारणा.
” काही नाही रे आपण फोन केला कि आपलं अण्णांच्या आंदोलनाला ...

गांधी सरले, बाबा उरले रविवार, १७ एप्रिल २०११, १२:११ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

महात्मा गांधी. कधीही विसर न पडावा असं स्वातंत्र्य लढ्यातल एक नाव. साऱ्या जगाला अहिंसेचं शहाणपण शिकवणारं एक वादळ. स्वातंत्र्य मिळालं आणि सगळ्या सरकारी कचेऱ्यात ते जावून बसलं. तिथून हळू हळू हद्दपार होऊ लागलं. ती जागा आता इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी व्यापू लागलेत.

२ ऑक्टोंबर महात्मा गांधींची जयंती. कुठे आणि कशी साजरी होते कुणास ठाऊक. कुणी म्हणेल महाराष्ट्रात ...

विश्वासघाताचे विस्मरण (ले० प्रा० मनोहर ... गुरुवार, १४ ऑक्टोबर २०१०, २२:३५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

“देशाचे तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे तुकडे करा”, “Vivisect me before you vivisect India” असं निग्रहपूर्वक म्हणणार्‍या गांधीजींनी हा ...

सर विन्स्टन चर्चिल यांची भारताविषयीची म... बुधवार, ०८ सप्टेंबर २०१०, १३:४६ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ब्रिटनचे भूतपूर्व पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी स्वतंत्र भारताला उल्लेखून केलेली खालील भविष्यवाणी बरीच प्रसिद्ध असली तरी या उद्गारांच्या सत्यतेबद्दल ...

महात्माजींचे खरे वारस शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१०, ११:०१ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

स्थळ - तिबेटच्या पूर्व भागातील मारखम (Markham)हे गाव

तारीख - 16 मे 2009

कोणत्याही प्रकारची हिंसात्मक कारवाई करण्याची इच्छा नसलेला, पाचशेच्या वर संख्येचा, खेडूतांचा एक निशस्त्र जमाव, मारखम या गावाजवळ असलेल्या झोंगकाई आणि कंपनी(Jhongkai & Co.) यांच्या मालकीच्या खाणीकडे जाणार्‍या एकुलत्या एक रस्त्यावर जमा झाला आहे. या खाणीतून निर्माण होणार्‍या प्रदुषणामुळे या खेडूतांचे सर्व आयुष्यच ...

महात्मा गांधीं विषयीचे काही गैरसमज सोमवार, ३० नोव्हेंबर २००९, १४:०५ (+०५:३०)

नवा शिपाई नवा शिपाई

       गेले दोन-अडिच वर्षे मी इंटरनेट वर कित्येक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील फोरम्स व ब्लॉग्सचे वाचन करत आहे, या फोरम्स पैकी अनेक चर्चांमधे व ब्लॉग पोस्टस् वर महात्मा गांधींचा व त्यांच्या ...