देव आनंद, एक विशिष्ठ शैलीत जगलेला सदाबहार कलाकार, (26 September 1923 – 4 December 2011)
देव आनंद, एक विशिष्ठ शैलीत जगलेला सदाबहार कलाकार, (26 September 1923 – 4 December 2011)
सध्या वर्तमान पत्रात बिन भिंतीच्या शाळेचा विषय खुप चर्चिला जातोय. हे वाचुन मला माझे लहानपण आठवले. मी सुमारे १९७१-७२ मध्ये ६ वी ७ वी मध्ये असेल. माझा जन्म महाराष्ट्रातील्च. दुसरी पर्यंत मी येथेच शिकलो. परिस्थितीमूळे आम्हाला मध्यप्रदेशात जाव लागल. तेथे ५ वी पर्यंत मराठी शाळा होती. पण ६ वी पासुन हिंदीत शिक्षण घ्यावे लागले. तेव्हा आमचे प्राचार्य होते श्री पाठक सर. त्यांना वेगळं ...
सत्त्याग्रह ह्या शब्दाची संधीविच्छेद केल्यावर दिसुन येईल की हा शब्द मुळात दोन शब्दांनी तयार झालेला आहे. सत्य आणि आग्रह. ह्याचा शाब्दिक अर्थ आहे सत्याचा आग्रह करणे. परंतु ह्या शब्दाचा वापर अहिंसावादी आंदोलन करण्यासाठी केला जातो. असो माझा मुळ उद्देश हा नाही. माझा मुळ उद्देश आहे ह्या शब्दातील किती ताकत किंवा चुंबकिय शक्ति आहे ते निदर्शनास आणणे.
मित्रांनॊ, प्रथम महात्मा ...
मित्रांनॊ,
काल १३ मे ही तारिख होती. हा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण ह्याच दिवशी मी शासकिय सेवेस सुरुवात केली होती. २६ वर्ष झाली शासनाची सेवा करुन. मी कायम प्रथम प्राधान्य नौकरीला दिलय. स्वतःचा कधीच विचार केलेला नाही. झोकुन दिलय स्वतःला.
काल एक अशी दुखद घटना घडली की हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहिल.
माझे परम मित्र, माझे स्नेही, माझ्या कॊलेजचे माझे सिनिअर, माझ्या ...
मित्रांनो, सध्याच्या वातावरणात मन अगदी व्यथित झाले आहे. मनुष्य पैसा पैसा आणि फक्त पैसा याचाच विचार करीत असतो. जो तसे करत नाही, जागा सोबत धावत नाही तो मागे पडतो जरी समाधानी असला तरी व्यथित होऊन जातो.
पैसा किती हि कमविला तरी मानवाला पोट भर जेवणासाठी जास्तीत जास्त ४ पोळ्या लागतात. अंगावर बऱ्यापैकी वस्त्र आणि झोपायला ३x६ चे अंथरून. बस हीच आपली गरज. किती हि पैका कमविला तरी पोटाच्या ...
आज पर्यंत जगात अनेक भूकंप येऊन गेले आहेत. खूप नुकसान ही झाले आहे. जीवित आणि वित्त हानि मोजता येत नाही असे भूकंप सुध्दा झाले आहेत. आजच पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे केंद्र बिंदू असलेला ७.४ रिस्टर स्केलचा भला मोठा भूकंप येऊन गेला आणि संपूर्ण उत्तर भारताला हादरवून गेला. एक वेबसाईट आहे जी सतत जगाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या भूकंपाची माहिती देत असते. तिची लिंक ...
हल्ली शहरातील अमीर गरीब अशा प्रत्येक माणसाचे जीवन धकाधकीचे होऊन गेले आहे. पैसा कमविणे आणि मजा करणे ह्यालाच जणू जीवन जगणे समजले जात असावे. सर्वच धावत असतात. स्पर्धेत आपण मागे राहून गेलो तर? अशी भीतीच मनामध्ये दडून आहे प्रत्येकाच्या असे वाटते. मग ती स्पर्धा कसली हि असो, हॉटेलात जेवण करायची असो, टी. व्ही. मधील स्पर्धात्मक मालिकांमध्ये भाग घ्यायची असो, शाळेतील प्रवेशाची असो, कार ...
माणसाला वातावरणातील बदलाणे किंवा आणखी काही कारणाने आजारपण येतच असते. पण कधी कधी बाहेरचे काही खाल्ल्याने आजार येतो. असा अनुभव मी उपभोगत आहे.
झाले असे कि काल कन्येची सेट ची परीक्षा होती. तिला सेंटरवर सोडून घरी आलो. परीक्षा दिवसभर होती. मधला लंच टाईम २ तासाचा होता. तिची जेवणाची व्यवस्था काय? म्हणून आम्ही दोघे हि सेंटरवर गेलो. आणि म्हटले कधी मुलगी आणि सौ. ह्या हॉटेलात जेवणाला येत ...
मध्यंतरी सकाळी सकाळी आमच्या सोसायटीत आमच्या दारावर एक गृहस्थ येऊन आमच्या शेजाऱ्यांचे नाव विचारू लागले. त्यांच्या हातात एक वाही आणि पेन दिसला. मला वाटले कुरिअर सर्विसचा कोणी तरी असेल. तसे मी त्यांना विचारले ही. ते नाही म्हणाले.
दुपारून मी पुनः इमारतीमध्ये त्या व्यक्तीला व त्यांच्यासोबत आणखी काही लोकांना पहिले. ही कोण लोकं आहेत के काही कळले नाही. घरात गेल्यावर त्याचा उलगडा ...
मित्रांनो इंटरनेट किती घातकी आहे याच्या कथा आपण दररोज बातमीपत्रात, टी.व्ही.वर किंवा ब्लॉगवर वाचत असतो. बरेच फेक मेल आपल्याला येत असतात. काही मेल आपल्या मित्रांच्या नावे येतात. आपल्याला वाटते आपल्या मित्राने मेल केला असावा. पण ते तसे नसते. हे आपल्याला उशिरा कळते. हल्ली नेटवर सोसीअल नेट वर्किंग च्या नावाखाली बऱ्याच मेल पाठविल्या जातात. फेस बुक वरून ज्या येतात त्या योग्य वाटतात. ...