एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते.
ते कबुतर ...
एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते.
ते कबुतर ...
ससा आणि कासव यांनी सीईटीची
परीक्षा दिली. सशाला ८१
टक्के मार्क मिळाले, तर
कासवाला ८० टक्के.
दोघांनाही चांगल्या
इंजीनियरिंग कॉलेजात
प्रवेश हवा होता. पण, कट ऑफ
लिस्ट ८५ टक्क्यांवर बंद
झाली. सशाला ऍडमिशन मिळाली
नाही... कासवाला मात्र मिळाली...
... कशी काय?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुफान पाऊस पडतोय…
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं…
हो ...
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
आजीला मरण्यापुर्वी नातसून पहायची होती ….
पण.. नाताने ” स्नेहल ” सोबत लग्न केल्याचे कळताच ती “धक्याने” मरून गेली. ..( नात सुनेचा चेहरा पाहण्यापूर्वीच… ...
राजू जेवण करीत असतांना.. मधातच पत्नीला थोडे “कोलगेट” आणायला सांगतो …
.
.
.
कारण काय असेल.. ?
.
.
.
काय..? ..राजूने दात घासलेले नसतील म्हणून ..!
.
.
.
काय राव.!.. झालाना गैरसमज ...
Image by skittlbrau via Flickr१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही. २.देवभोळ्या सिंधी माणसाचं ...
Image via Wikipediaचिनी कुत्र्याचे नाव काय ?>हे हुंग ते हुंगभारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?>हिंदुस्तान लिव्हरनेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत ?>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.रशियन डोअरकिपरचे नाव काय ...