देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भारतीयत्व

बेळगाव, बाभळी आणि अस्मितांचा कल्लोळ बुधवार, ०४ ऑगस्ट २०१०, १५:३१ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

प्रकाश बाळ, सौजन्य – दै.लोकमत
नुसता भारतीयत्वाचा जप करून काय उपयोग? आधी समाजातील विविध ओळखी व अस्मिता ’राष्ट्रीयत्वा’त समाविष्ट कराव्या लागतील. आपल्या राज्यघटनेचं स्वरूप ‘युनिटरी’ व आशय ‘संघराज्यात्मक’ आहे. ही रचना बदलून राज्यघटना ‘संघराज्यात्मक ‘ आणि आशय ‘युनिटरी’ अशी नवी रचना करावी लागेल.

घटनात्मक, राजकीय प्रक्रिया सशक्त करताना दुष्टचक्रात ...

तरुण पिढी देशाला नवसंजवनी देईल? गुरुवार, २४ सप्टेंबर २००९, १९:०१ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

भारतीय संविधानाची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे १९५१ पूर्वी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी एकसंध भारत निर्माण करणे हेच एकमेव ध्येय होते. संविधानात 'फेडरेशन ऑफ स्टेट' असा शब्द नसून 'युनियन ऑफ स्टेट' असा ...