बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.
पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), ...
राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन.१६६३ - पुण्याच्या लालमहालात तळ देऊन राहिलेल्या शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी अकस्मात हल्ला चढवला.या हल्ल्यात शाहिस्तेखान वाचला.परंतु त्याची बोटे छाटली गेली.१८७९ - चिलीने बोलिव्हिया व पेरू या देशांविरुद्ध युद्ध पुकारले.हे युद्ध 'पॅसिफिकचे युद्ध म्हणून ओळखले जाते.१९२७ - मराठी नवकथांचे ...
३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल मग विचार केला ...
बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे.'पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो ...
ट्रेकिंग म्हंटल की पहिल डोळ्यासमोर येतो 'सह्याद्री'. मानवजातीवर देवाने केलेले उपकार म्हणजे 'सह्याद्री'. ट्रेकर्सचा गुरु, दोस्त, वाटाड्या आणि कैक म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीतले ट्रेकिंग हा खरतर महाराष्ट्रातल्या बहुत माननीय व्यक्तींनी हाताळलेला विषय. तरीही माझे काही स्वैर, अल्प काही अलिखित आणि काही सर्वश्रुत फायदे प्रस्तुत लेखात मांडत आहे. खरय, ट्रेकिंग म्हणजे ...
"सह्याद्री" माझा कालातीत गुरु. जगावेगळा शिक्षक. या गुरुने मला विराट अजस्त्र कड्यांमधून एक शाळा चालवली. धबाबा कोसळणारे जलप्रपात, घनदाट निबीड अरण्ये, निसरड्या रानवाटा, शीळ घालणारा वारा, रक्तपिपासू जळवा, अवखळ निर्झर, श्वापदांची भीती, निरभ्र आकाशातला चांदण्यांचा खेळ अशा अनेक गोष्टींमधून जीवनाचे एक तत्त्वज्ञान शिकवले. ते मला तथाकथित पारंपारिक शाळेत ...
सह्याद्रीच्या कुशीत असलेला अजुन एक उत्कृष्ट किल्ला. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून पुढे जाव १२ किलोमीटर लागत. पाछापूर इथे ठाकरवाडी पासून किल्याकडे जायला रस्ता आहे. तसाच धोणशे गावातूनपण जाता येत. धोणशेमधून किल्ला चढायला सुरूवात केली की आपण महादरवाजाने किल्ल्यावर जातो. ह्या किल्ल्याच खर नाव होत भोरापगड, पण ...
सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट.आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक ३ जुलै रोजी नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. जोडीला ह्यावेळी शमिका सुद्धा होती. शिवाय अमृता, तिचा मित्र ...
किल्ले विसापूर..
रोहनच्या आणि आम्हा काही ट्रेक्कर बलॉगरच्या मनात आलेला विचार उचलून धरून रोहणा ने हा ट्रेक प्लान केला होता. हा किल्ला मी दोन वर्षापुर्वी भर उन्हाळ्यात चढलो होतो. किल्ला चढायचा मार्ग हा मागच्या बाजूनेच कारण जो रस्ता समोरून जायला आहे तो पूर्ण खराब झालाय, एका ओढ्याचा किल्ल्यावरून खाली येणार्या प्रवाहाला धरून वर चढाव लागत. उन्हाळ्यात गेल्यामुळे तो चढ ...