देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ग्रामीण

“आम्हाला साहित्यिकांकडून कालभेदी दृ... रविवार, २७ जून २०१०, २०:३७ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

- डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात ...

तेवढ “अप्सरा आली” भरा की आमच्या फोन... गुरुवार, २५ मार्च २०१०, २१:५६ (+०५:३०)

Abhijeet Mohite एक छोटासा प्रयत्न

तेवढ अप्सरा आली भरा की आमच्या फोनमधी.. (सांगायचा अर्थ म्हणजे ह्यांच्या फोन मध्ये अप्सरा आली हे गाणे लोड करा) आर संतु तेवढ त्या फोन वाल्यास्नी विचार की आमचा सात बारा ...

जळणारे पारधी अन् कुलूपबंद संवेदना मंगळवार, १६ मार्च २०१०, ०१:१० (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

अरुण करमरकर, सौजन्य-लोकसत्ता

माढा तालुक्यातील जळीतकांडात एक-दोन नव्हे आठजण जळून खाक झाले. ही आग अपघाताने लागलेली नाही, तर मुद्दामहून कोणीतरी लावलेली. आग लावणाऱ्याने ती चारी बाजूंनी धडाडून पेटेल याचा जणू कडेकोट बंदोबस्त केलेला..

सकाळीच दूरध्वनी खणखणला आणि त्यावरून माढा तालुक्यातल्या आणखी एका पारधी जळीताची दुर्वार्ता कानावर दणकली. आगीने होरपळून कोणीही ...

महाराष्ट्रात हे काय चाललंय ? शनिवार, २० फेब्रुवारी २०१०, २१:२२ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

डाळ महागलेली, तांदूळ महागलेला, एकूणच जगणं महागलेलं, सोबतीला पाणी आणि विजेची टंचाई आहेच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात, त्यांचीही पूर्तता होऊ नये, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा वेळी सामान्य माणसानं ज्यांच्याकडे उत्तरासाठी पाहायचं, ती राजकीय मंडळी मात्र भावनेच्या राजकारणात मश्‍गूल आहेत. कधी भाषेची, कधी ...

ग्रामीण स्त्री आणि स्वातंत्र्य आंदो... रविवार, २० सप्टेंबर २००९, १३:४४ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता

ग्रामीण महिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. विधायक कामांद्वारे तसेच भूमिगतांना मदत करून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ज्ञात-अज्ञात महिला स्वातंत्र्यसैनिकांचे हे स्मरण..

———————————————————————————————————————————–

१९२१ साली पुणे जिल्ह्यातील मुळशी ...

स्वप्नांचा ताळेबंद मांडायलाच हवा बुधवार, ०९ सप्टेंबर २००९, १७:३४ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

भाई वैद्य, सौजन्य – सकाळ

शब्दांकन – प्रदीप कुलकर्णी

महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सुरू केलेल्या “सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र’ या मालिकेतील हा दुसरा भाग, महाराष्ट्राच्या राजकीय वळणांचा! मराठी माणसाने अनेक राजकीय लढाया पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत; पण सध्या मात्र तो राजकारणाबाबत उदासीन झाला आहे. राजकारणात सक्रियतेने काही ...

आमची माती आणि आमचेच माणसं... बुधवार, ०९ सप्टेंबर २००९, १६:२७ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार...

आमची माती आणि आमचेच माणसं...

या एका वाक्यात कित्ती मर्म आहे .. महाराष्ट्राची अवस्था सांगायची झाल्यास .. हे एकच वाक्य पुरेसा आहे.. कि आमच्याच माणसांनी आमची माती केली.. !

माफ करा.. पण खरच परिस्थितीच तशी बोलकी आहे.

जो स्वाभिमानी महाराष्ट्र आम्ही दिल्लीश्वरांनाही खाली झुकवून घेतला .. ज्या महाराष्ट्राचे उज्वल भवितव्या ची स्वप्ने आमच्या बाप लोकांनी पहिले होते .. त्या ...

हेमलकशातली पहिली पावलं –डॉ. प्रकाश ... शुक्रवार, २८ ऑगस्ट २००९, ०९:३६ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

शब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक

हेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं? हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द ...

गुलाबी चित्रामागील भेदक वास्तव गुरुवार, २७ ऑगस्ट २००९, १०:१३ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

- एच. एम. देसरडा
( माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ ), सौजन्य – लोकसत्ता

भारताची आज सर्वांगीण प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. ते अजिबातच खोटं नाहीये. मात्र प्रगतीची आणि विकासाची गंगा अजूनही समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचलेली नाही. याची जाणीव असूनही तिकडे संबंधित दुर्लक्ष करतात, हीच मोठी चिंताजनक बाब ...

हिवरे बाजारचा चमत्कार शुक्रवार, २१ ऑगस्ट २००९, १२:५७ (+०५:३०)

दीपक साळुंके लेख संग्रह ...

नवीन काळे, सौजन्य – लोकसत्ता

तुम्हाला खरंच असं वाटतं का, की या देशाला काही भवितव्य नाही? इथली माणसं कधीही सुधारणार नाहीत? लोकशाही, कायदेकानू या गोष्टी निर्थक झाल्यात?

तुम्ही या मतांशी ठाम असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे!
‘हिवरे बाजार’चं नाव ऐकलंय? नाही ना? हिवरे बाजार हे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. हिवरे बाजार समजून घेण्यासाठी इथली २० वर्षांपूर्वीची ...