सुधीर गाडगीळ, सौजन्य – सकाळ सप्तरंग
लग्नाच्या वेळी डॉ. रवींद्र कोल्हेंच्या चार अटी होत्या. रोज 40 किलोमीटर पायी चालण्याची तयारी हवी. चारशे रुपयांत महिनाभराचा संसार खर्च भागवता आला पाहिजे. पाचशे रु पयात रजिस्टर्ड लग्न करायचं आणि स्वत:साठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी हवी.
———————————————————————————-
दादरच्या विवेकानंद लॉजमध्ये अचानक एका अनोख्या ...