देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भारताची राज्यघटना

साहित्य मंडळास मराठीतून शिक्षणाबद्दल प्... गुरुवार, ११ नोव्हेंबर २०१०, ११:५९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

ठाणे येथे होणार्‍या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यासाठी ’मराठी भाषा आणि साहित्य’ या संदर्भात ठराव सुचवावेत, असे आवाहन मराठी साहित्य महामंडळाने केले आहे. ...

समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले... सोमवार, २५ ऑक्टोबर २०१०, ००:३१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

‘शिक्षणाचे माध्यम’ या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक देशांतर्गत देश तयार झाला आहे. ’राष्ट्रभावना’ ही कुचेष्टा-टवाळी करण्याची गोष्ट बनली आहे. ’गुलामगिरी’ भूषणावह मानली जात ...

हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ल... रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १९:४२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"...... हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी ...

हिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील म... बुधवार, २१ जुलै २०१०, ००:४९ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

"ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही, आपलं वाङ्मय, आपल्या परंपरा यांच्याबद्दल अभिमान नाही, तो समाज आपलं स्वत्व, आपली अस्मिताच हरवून बसतो. मराठीच्या रक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्रातील जनतेनं काही प्रभावी कृती ...

बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरण (ले... रविवार, ०४ एप्रिल २०१०, ००:३४ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या ...

महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रि... रविवार, २८ मार्च २०१०, २३:३३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला सर्वसामान्य जनतेशीशी संवाद/संज्ञापन साधण्यासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही ...

हिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल क... रविवार, १४ मार्च २०१०, २०:४५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी ...

मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा०... बुधवार, २७ जानेवारी २०१०, ०२:०१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

अपत्यानं जगात झेंडा लावला की त्याचे आईवडील आपोआपच मोठे होतात. तसंच आपण मराठीचीं अपत्यं. आपल्या प्रयत्नांनीच ...

गृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा न... गुरुवार, २१ जानेवारी २०१०, १५:२३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

हिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील ...

“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – क... शनिवार, ०२ जानेवारी २०१०, २३:५२ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून "हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा" ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच "हा ...