देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी माणूस: स्फुट लेखन

मराठी विश्वकोश आता ‘युनिकोड’मध्ये ! (दै... बुधवार, २६ ऑक्टोबर २०११, १८:२३ (+०५:३०)

अमृतमंथन

’मराठी विश्वकोश प्रकल्प’ हा तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी यांनी संकल्पिलेला आणि हाती घेतलेला मराठीमधील शिवधनुष्यासम अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर्कतीर्थांच्या मृत्युनंतर जरी ढेपाळला असला तरीही त्यांनी आतापर्यंत केलेले, करून ...

हिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल क... रविवार, १४ मार्च २०१०, २०:४५ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी ...

मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – लाभले... गुरुवार, १० डिसेंबर २००९, १३:३० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

कौशल इनामदार या तरुण व उभरत्या अशा आपल्या संगीतकार-मित्राने आपल्या मराठी भाषेला एक अभिमानगीत देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी त्याने मराठीतील श्रेष्ठ कवी सुरेश भटांची ’लाभले अम्हांस भाग्य’ ही अत्युत्तम, मराठी माणसाच्या स्वभाषा व ...

पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक) बुधवार, १२ ऑगस्ट २००९, ११:२१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

लोकमान्य टिळकांनी सन १९०५ साली लिहिलेल्या एका लेखातील काही अंश पहा.

शास्त्रीय शब्द किंवा व्यवहारोपयोगी दुसरे शब्द स्वभाषेंतलेच असावे हें तत्त्व पूर्वींच्या लोकांसहि माहित होतें, असे (शिवाजी महाराजांनी मुद्दाम ...

“मराठी बांधवांनो…” (ले० प्रा० दीपक पवार) सोमवार, ०३ ऑगस्ट २००९, २२:५३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

प्रा० दीपक पवारांचा "मराठी बांधवांनो..." ह्या शीर्षकाचा एक उत्तम लेख आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे. आज मराठी भाषेला भेडसावणारे प्रश्न, त्या मागची सत्यस्थिती, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल याबद्दलचे काही विचार ह्याबद्दल चर्चा या लेखात केली आहे. थोडेफार मतभेद असले तरीही मराठीबद्दल आस्था असणार्‍या प्रत्येकाने आवर्जुन वाचावा अशी मी कळकळीची विनंती ...

राष्ट्रभाषा हिंदी – एक मिथ्यापवाद? मंगळवार, २१ जुलै २००९, १२:१० (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

थरूरांनी मांडलेले मत हेसुद्धा पंडित नेहरूंनी भाष्य केलेल्या घटनेतील भाषाविषयक धोरणाच्या मूळ तत्त्वाशी पूर्णपणे सुसंगतच आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. परंतु भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एका राष्ट्रभाषेची आवश्यकताही नाही. भारतात आपण जरी अनेक वेगवेगळ्या भाषा आणि असंख्य बोलीभाषा बोलत असलो तरी त्यामुळे आपल्या एकात्मतेला किंवा देशप्रेमाला बाधा येण्याचे काहीच ...