प्रा० दीपक पवारांचा "मराठी बांधवांनो..." ह्या शीर्षकाचा एक उत्तम लेख आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे. आज मराठी भाषेला भेडसावणारे प्रश्न, त्या मागची सत्यस्थिती, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल याबद्दलचे काही विचार ह्याबद्दल चर्चा या लेखात केली आहे. थोडेफार मतभेद असले तरीही मराठीबद्दल आस्था असणार्या प्रत्येकाने आवर्जुन वाचावा अशी मी कळकळीची विनंती ...
थरूरांनी मांडलेले मत हेसुद्धा पंडित नेहरूंनी भाष्य केलेल्या घटनेतील भाषाविषयक धोरणाच्या मूळ तत्त्वाशी पूर्णपणे सुसंगतच आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. परंतु भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एका राष्ट्रभाषेची आवश्यकताही नाही. भारतात आपण जरी अनेक वेगवेगळ्या भाषा आणि असंख्य बोलीभाषा बोलत असलो तरी त्यामुळे आपल्या एकात्मतेला किंवा देशप्रेमाला बाधा येण्याचे काहीच ...