नमस्कार मित्रांनो आपल्याला फेसबुक वर जर मजेदार विनोद, दर्जेदार साहित्य अथवा गप्पा गोष्टी, गाणी , माहितीपर चित्रफिती ...
नमस्कार मित्रांनो आपल्याला फेसबुक वर जर मजेदार विनोद, दर्जेदार साहित्य अथवा गप्पा गोष्टी, गाणी , माहितीपर चित्रफिती ...
बायकांच्या या पाच गोष्टी कधी समजत नाहीत ….. * तुम्ही ना अगदी “हे” आहात ? ( “हे”म्हणजे काय ? ) * तुम्ही पहिल्या सारखे आता नाही ...
पाकिस्तानी मिडियाने बेकिंग न्यूज दिली कि त्यांनी चंद्रावर पाठवलेल्या अंतराळ यानामुळे नवीन बरयाच गोष्टी समोर आल्या आहेत.. चंद्रावर पाणी तर आहेच पण शार्क, ...
संस्कृतातील सर्वात पहिली प्रेम कथा...
कुबेराची राजधानी अलकापुरीमधली गोष्ट... यक्षराज कुबेराच्या पूजाघरात सर्व काम करण्यासाठी एका यक्षाची नियुक्ती होते. यक्षाचं त्याच्या बायकोवर जीवापाड प्रेम असतं. कामाच्या निमित्तानी सुद्धा त्याला तिच्या दूर राहणं जमत नाही.. त्याचा परिणाम असा होतो की एक दिवस त्याच्याकडून कुबेराच्या कामात चूक होते आणि ...
एका छोट्या गावात एक शेतकरी राहत असतो. शेतकरी गरीब पण खूप मेहनती असतो. गरीबीतून वर यायला तो खूप कष्ट करत असतो.. देव त्याला त्याच्या मेहनतीचं फळ सुद्धा देतो. त्याच्या घरी सुबत्ता येते. पण आलेल्या श्रीमंतीचा गर्व न करता तो प्रगती करत असतो. त्या शेतकऱ्याला ४ मुलं असतात. पण त्याची मुलं श्रीमंतीत वाढल्यामुळे मेहनत करून पैसे कमावणं त्यांना माहितीच नसतं! पैसे ...
वाल्मिकी ऋषी रामायण ग्रंथ लिहित होते तेव्हा त्या ग्रंथाची कीर्ती सगळीकडे पसरली.. हा अद्वितीय ग्रंथ प्रत्येकाला हवाहवासा वाटू लागला.. त्यामुळे हा ग्रंथ पूर्ण होताच त्याच्या मालकीकरता देव, मानव आणि दानव एखाद्या इस्टेटीकरता भांडावं तसं भांडू लागले! मानवांचा दावा असा होता की, राम हा देव असला तरी तो मानव रुपात अवतरला. म्हणून रामायणावर मानवांचा हक्क आहे. ...
सीतेला मुक्त करायला आणि रावणाचा वध करायला श्रीराम आणि सगळी सेना जेव्हा समुद्रावर सेतू बांधत होते तेव्हाची गोष्ट.. एकदा श्रीराम छावणीतून निघून समुद्रावर जातात. तिथला एक दगड घेतात आणि तो समुद्रात टाकतात. पण तो समुद्राच्या पाण्यावर तरंगत नाही! तो बुडतो.. तेव्हा त्यांना वाईट वाटतं आणि एक उच्छवास टाकतात.. मागून कोणीतरी त्यांच्यापेक्षा जोरात उच्छवास ...
श्रीरामांनी युद्ध करून रावणाचा वध केला आणि सीतेला मुक्त केले हे सर्वांना माहिती आहे. पण त्या वेळी या पृथ्वीवर एकही असा वीर नव्हता का की जो रावणाचा वध करू शकेल? श्रीरामांना सुद्धा हा प्रश्न पडला. रावणाचा वध करून अयोध्येला आल्यावर सर्वांचे अभिनंदन स्वीकारताना श्रीराम ऋषींना विचारतात, "ऋषीवर्य, रावणाचा पराभव करू शकेल असा त्यावेळी एकही राजा नव्हता का?" ...
तुम्हाला ध्रुव तारा माहिती आहे नं? त्याचीच ही गोष्ट. उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती... एक नावडती... आवडत्या राणीचं नाव सुमती. आणि नावडत्या राणीचं नाव सुनीती. सुनीतीचा मुलगा ध्रुव. आवडत्या राणीचं मुलगा सुद्धा आवडताच असतो.. आणि नावडत्या राणीचं मुलगा नावडता!! ध्रुव ला सुमती चा मुलगा राजाजवळ जाऊ देत नव्हता. राजाकडून फक्त ...
पैठणचे संत एकनाथ यांचा आज उत्सव. श्री एकनाथषष्ठी.. हा उत्सव पैठणला एकनाथ महाराजांच्या वाड्यावर खूप थाटामाटात साजरा करण्यात येतो. त्या काळातल्या त्यांच्या वाड्याची अजूनही काळजी घेतली जाते. स्वतः श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपात एकनाथ महाराजांच्या घरी राहून त्यांची सेवा केली. घरची सर्व कामं केली.. नदीवरून पाणी भरलं.. आणि एकनाथांना जेव्हा कळलं की ...