असा झोपेतून उठूनआलो मी स्वप्नातरात्री पुन्हा झोपूनजगायचं जीवनात
मन आभासातूनसामावले श्वासातश्वासातूनचपरतायचं मनात
आठवतेय शुद्धबेशुद्धितदोघंहीमधल्या ...
असा झोपेतून उठूनआलो मी स्वप्नातरात्री पुन्हा झोपूनजगायचं जीवनात
मन आभासातूनसामावले श्वासातश्वासातूनचपरतायचं मनात
आठवतेय शुद्धबेशुद्धितदोघंहीमधल्या ...
अनेक नजरात
अनेक मनात
मी वेगवेगळा किती
बदलांच्या ह्या धरतीवर
मी रुपांत नेमका किती
कुणाकुणा कशीकशी
माझी प्रतिमा भासे
स्वतःला मजला माझी
अस्पष्ट आकृती दिसे
जीवनाच्या अगम्यतेत
मी स्वतःस ओळखू कसा?
तो मीच ...
दूरचा जल्लोश
हलक्याशा हवेत
वहात येतोय
माझ्या आत
सुदूर तार्यातून
मनाच्या हवेत
सामावून जातोय
हा प्रकाश
मनःचक्षूतून
क्षितीजापार
हरवत आहेत
हे ...
मी चाललो होतो फिरायला
त्या निमित्ताने काही आणायला
घेऊन सुंदर दिवस
आणि रस्ता हृदयातला
छानशी वाट सजलेली
हिरव्या बाजूंनी
फुलपाखरे खेळत होती
भोवताली रंगांनी
एक छोटेसे फुलपाखरू
गेले भोवताली बागडून
कदाचीत त्यावेळी माझं
मनच गेलं होतं फुलून
एकू ...
सभोवतालच्या मंद प्रकाशातून
या अशा थंड हवेत
निवांत रस्त्यावरुन
एकटंच चालताना
वाटेवरील एक छोटा दगड
मारला मी पायाने
तो ठेचकाळत गेला पुढे
जमिनीशी अंतराने
माझं मनही
विरघळलं त्यात
ते मला सोडून
हरवलं कशात?
लगली ही ठेच
मनाला कशाची?
कोणत्या ...
त्या क्षणाला त्या क्षणानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे
आता आठवत नाही,
पण त्या तार्यांनाही मी काही मागितलं होतं
चालताना रस्त्यांनाही काही सांगितलं होतं
ते तारेही आता चालून गेले असतील
त्यांच्याकडेही त्या ईच्छा उरल्या नसतील
त्या मनाला त्या मनानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास ...
Hearts and Candy (Photo credit: Rdoke)
चुकलंच.... पण कुणाचं ??कधी कधी माझं मन मला खायला उठतं,मी तिला असं दुःखवायला नको होतं...हां, झालं असेल काही उलटं सुलटं,कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!मी कधी याचा ...
डॉ. श्री बालाजी तांबे
आईच्या
प्रेमाच्या शक्तीचा बाळांना लाभ होतो. वाढत्या वयातही मुलांना
आत्मविश्वास, समंजसपणा, शहाणपण मिळतं ते आईच्या प्रेमाच्या उबेतूनच. लहान
वयातच नाही, तर मोठेपणीही मनाला शांत करण्याची शक्ती प्रेमभावनेत असते.
मनाचा गोंधळ उडणे, ...
डॉ. श्री बालाजी तांबे
श्वास
व ऊब यांचा अगदी जवळचा व सरळ संबंध असतो. प्रेमभाव व श्वास यांचाही संबंध
जवळचा असतो. प्रेमामुळे शारीरिक जवळीक ऊब देते याकडे जास्त लक्ष दिले
नाही, तरी आपुलकीमुळे आश्वस्त व्हायला होते, जेणेकरून श्वासाची गती
नैसर्गिक, शांत व संथ चालते. मनात सुरक्षितता वाढली ...
अस्वस्थता... मन आक्रोश करु लागतं. त्याला वाटतं कोणीतरी आपला आवाज ऐकावा, पण त्या आक्रोशाला आवाज नसतो. असते ती फक्त तडफड, बाहेर पडण्याची. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात जीव तुटू लागतो, पण निघून जात नाही. हातात फक्त एकच गोष्ट उरलेली असते, जड झालेला श्वास घेत राहणं आणि न संपणारी वेळ संपण्याची वाट पाहणं. दिवस उजाड, निर्जन, अगदी रुक्ष झालेला. निर्जिव शवालादेखील सोडू न ...