२०११ च्या पहील्याच पंधरवड्यात अनायसे राजगडची वारी झाली. आदल्याच दिवशी - १४ जानेवारीला पानिपताच्या घटनेला २५० वर्ष पूर्ण झाली होती. पानिपतावर किमान लाखभर बांगड्या फुटल्या. राष्ट्रावरचं संकट स्वत:च्या छातीवर घ्यायची संथा मराठ्यांना ज्या महामानवाकडून मिळाली होती त्याच्या पहील्या राजधानीला भेट देणं ही अर्थात समाधानाची बाब होती.
बालकाच्या जन्मानंतर त्याची ...