आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर सार्या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी ...
आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर सार्या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी ...
पंडित सी. आर. व्यास ह्यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीचा समारंभ २ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबईच्या पोदार कॉलेजमधे साजरा झाला होता.त्या समारंभात पु. ल. देशपांडे यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण..
मित्रहो,
आजवर मी ...
२ फेब्रुवारी, १९७५
गुरुवर्य देवधर, रसिक बंधू आणि भगिनींनो,
माझ्या आधीच्या वक्त्यांनी देवधरांच्या विषयी मी जे काही सांगायचं ठरवलेलं होतं, त्यातले जवळ जवळ तीन पानांतले मुद्दे संपवलेले आहेत. ...
प्रसिद्ध लेखक व.पु. काळे यांच्या ‘सांगे वडीलांची किर्ती’ ह्या पुस्तकासाठी पु.लंनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग..
‘सांगे वडिलांची किर्ती तो एक मूर्ख’ असे समर्थांनी म्हटले आहे. आपल्या ...
अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग."ह्या जगामध्ये असुरांच्या सूष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ...
बालगंधर्वाच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात पुलंनी त्यांच्याविषयीच्या अतीव आदराने केलेलं हे दुर्मिळ भाषण.मित्रहो, भाषणाच्या सुरुवातीला मी इतक्या वर्षांचा निर्ढावलेला माणूस असूनही ...