देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लोकशाही

मी अण्णा हजारे नाही: डायरीचे पान शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०११, १२:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

मी अण्णा हजारे नाही. लोकपाल विधेयक किंवा जन लोकपाल विधेयक, एकाचाही मसुदा मी वाचलेला नाही. आता पर्यंत या विषयावर झालेल्या गदारोळांत एवढी ऊर्जा वाया गेलेली आहे! पण वर्तमानपत्राचे एक पान या विधेयकांचा मसुदा प्रसिद्ध करण्यासाठी वापरले नाही; ना सरकारने ना चळवळ्यानी. असं कांही फुकटात वाचायला मिळाले असते तर त्यावर मी माझा अभिप्राय अवश्य लिहिला असता.

कोणतेही विधेयक ...

मतदारां (राजा)नो राष्ट्रधर्म पाळा शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, १३:२३ (+०५:३०)

प्रसाद राष्ट्रासाठी युवाशक्ती

आपल्या देशात सण- उत्सवानंतर निवडणुकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो.वास्तविक हा उत्साह मतदारात हवा,परंतु तो केवळ राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्येच दिसून येतो.याच दरम्यान पक्ष निष्ठेची खरी परीक्षा होते.परीक्षा कसली सरळ सरळ वस्त्र हरणाच म्हणा ना. स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत तत्कालीन राज्यकर्त्यांना देशाला एक प्रगल्भ लोकशाही देता आली असती. आदर्श ...

"चिडून उठा!" - गाजणारं पुस्तक सोमवार, १८ जुलै २०११, ११:३८ (+०५:३०)

Abhijeet दृष्टीआडची सृष्टी

फ्रान्समध्ये गेले काही दिवस एक पुस्तक प्रचंड गाजतं आहे. ९३ वर्षांच्या एका वृद्ध गृहस्थांनी ते लिहिलं आहे. स्तेफान हेसेल हे त्याचे लेखक एक असामान्य व्यक्ती आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीनं फ्रान्स पादाक्रांत केलेला असताना लंडनमधून जर्मनांच्या विरोधात चळवळ चालवणाऱ्या आणि नंतर स्वतंत्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या जनरल द गॉल यांचे ते ...

मी लोकशाही बोलतेय बुधवार, ०८ जून २०११, १६:३३ (+०५:३०)

प्रसाद राष्ट्रासाठी युवाशक्ती


नमस्कार
अशक्त का असेना तुम्हाला बोलण्याइतपत माझ्यात शक्ती थोडी शिल्लक आहे.ज्या देशात माझा गौरव झाला, ज्या देशाचा मला अभिमान वाटायचा आणि त्याचा देशात माझ्याच रखवालदारांनी माझा गळा घोटण्याचे काम केले आहे अशी मी लोकशाही बोलतेय ........
माझे वर्णन करताना असे म्हणतात कि , लोकांनी, लोकांच्यासाठी आणि लोकांकरिता अशी केली होती परंतु भ्रष्ट नेत्यांनी त्यात बदल ...

६२ शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, १८:३५ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

अजुन एक स्वातंत्र्य दिवस तो पण रविवारी

! म्हणजे एक सुट्टी अजुन गेली, मागच्या वेळेस शनिवार होता यावेळेस रविवार, पुढच्या वर्षी मात्र सोमवारी आहे त्यामुळे मस्त ३ दिवस सुट्टी त्यातच आपला आनंद. बाकी दिवस मस्त असतो, अनेकदा पावसाची रिमझिम चालु असते, देशभक्तीपर गाणे लागलेले असतात सकाळी सकाळी, "जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा" हे तर पेटंट गाण आहे आणि दुसर म्हणजे ...

लोकशाहीला प्रभावी बनविणारी संजीवनी गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१०, १६:२७ (+०५:३०)

muslim jagat मुस्लिम जगत

मुस्लिम मतदार आजही जमात किंवा आपल्या नेत्याच्या "फरमान' प्रमाणे मतदान करतो, परंतु हिंदू हे स्वतंत्र विचारधारेचे असल्यामुळे आपल्या बुद्धीने आणि देशहित समोर ठेवून मतदान करतात। मतदान करणे अनिवार्य झाले तर गठ्ठा मतदान करणारे अल्पसंख्येत येतील आणि विचारपूर्वक मतदान करणारा बहुसंख्याक मतदार आपल्या शक्तीच्या आधारावर योग्य उमेदवाराच्या बाजूने मतदान करेल। त्यामुळे मतदान ...

नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशु! बुधवार, १७ फेब्रुवारी २०१०, ११:०८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 1889 साली एक कायदा पास करून घेतला होता. या कायद्याचे नाव होते ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट. या कायद्यामुळे सरकारी कामकाज, सरकारी अधिकार्‍यांनी घेतलेले निर्णय, परराष्ट्रीय सरकारांच्या बरोबर झालेले समझोते वगैरे सारख्या गोष्टी भारतीय जनतेला सांगण्याची कोणतीच आवश्यकता सरकारला उरली नव्हती. पारतंत्र्यात असताना भारतीय जनतेला या बाबतीत काहीही करणे ...

लोकशाहीतली घराणेशाही… गुरुवार, २२ ऑक्टोबर २००९, २२:२९ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

हुश …लागला एकदाचा विधानसभा निवडणुकिचा निकाल.रोज प्रसार माध्यमात आरोप-प्रत्यारोप,आश्वासने यांचा जो धिंगाणा थोडा कमी होइल आता. महागाई, शेतकरी आत्महत्या,लोड शेडिंग,एस ई झेड यासारख्या अनेक मुद्यामुळे सामान्य जनता तशी सरकारवर नाराजच होती पण शिवसेना -भाजप युतिचाही लोकांना आधार वाटत न्वहता त्यात सोनिया,राहुल ,मनमोहन सिंह यांच्या स्वच्छ प्रतिमे कड़े पाहून कींबहुना ...

मत कोणाला आणि कशासाठी ? गुरुवार, ०८ ऑक्टोबर २००९, १०:२७ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

मतदान करण्यापूर्वी नक्की वाचाचतुम्ही एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले तर तो खरच तुमचे प्रतिनिधित्व करतो का ?तुमचे जे मत आहे ते त्याने वेळोवेळी विधानसभेत मांडले तर त्याला लोकशाही म्हणता येईल ...

जीना हे लोकशाही सरकारचे मारेकरी ! सोमवार, ०५ ऑक्टोबर २००९, १२:२२ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

पाकिस्तानमध्ये लोकशाही का टिकत नाही ? तेथे थोड्या थोड्या कालावधीने लष्करी हुकुमशहा का येतात ?या सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी आपण जेंव्हा जीनांच्या कारवायांवर दृष्टीक्षेप टाकतो तेंव्हा जाणवते कि ...