प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे “प्रेमभंग व्रत” माझ्या मित्रांनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे करायचं… १. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ...
प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे “प्रेमभंग व्रत” माझ्या मित्रांनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे करायचं… १. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ...
आजारीपण-
एखादे वेळी घरातील व्यक्ती फार आजारी होते. औषध पाण्याचा काहीच गुण येत नाही व त्याच्या जीविताबद्दल काळजी वाटू लागते. अशावेळी करावयाचा तोडगा-सकाळी स्नान झाल्यावर देवासमोर बसुन २७ वेळेला गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर एक पाट पुढे मांडून त्यावर दुधाने पाऊण भरलेला पेला ठेवावा व त्यावर हात ठेवून ओम चैतन्य अश्विनी कुमाराय नम:... या मंत्राचा १०८ जप करुन
ते दुध आजारी माणसास ...
आजारीपण-
एखादे वेळी घरातील व्यक्ती फार आजाती होते. औषध पाण्याचा काहीच गुण येत नाही व त्याच्या जीविताबद्दल काळजी वाटू लागते. अशावेळी करावयाचा तोडगा-सकाळी स्नान ज़ाल्यावर देवासमोर बसुन २७ वेळेला गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर एक पाट पुढे मांडून त्यावर दुधाने पाऊण भरलेला पेला ठेवावा व त्यावर हात ठेवून ओम चैतन्य अश्विनी कुमाराय नम:... या मंत्राचा १०८ जप करुन
ते दुध ...
डॉ. अभय बंग, सौजन्य – दै.लोकमत (मंथन पुरवणीतुन, १५ ऑगस्ट २०१०)
उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद तळाशी गोरगरिबांची, स्त्तिया आणि आदिवासींची ऊर्जा सामावलेली आहे. या माणसांना सबळ होण्यासाठी साधने पुरवणे, त्यांचे प्रश्न शोधून, त्यांना सोबत घेऊन उत्तरे शोधणे हे मोठे आव्हान आहे. ती सामान्य वाटणाऱ्या अडाणी माणसांकडे असते…त्यांच्याकडे जा ...
एका गावात दोन मित्र रहात असतात. एकाचे आडनाव आंधळे. आणि दुसऱ्याचे आडनाव पांगळे. आंधळे शाळेत हुशार असतो, तर पांगळेला अभ्यासात बिलकुल रसच नसतो. दिवसभर मारामाऱ्या आणि भांडणात त्याचा दिवस जात असतो. अस असून देखील दोघांची दोस्ती पक्की. हळहळू दोघेही मोठे होतात. आंधळे वकिलीचे शिक्षणासाठी मोठ्या शहरात निघून जातो. पांगळे राजकारणात पडतो. इकडे आंधळे शिक्षण पूर्ण करून वकील बनतो. तर तिकडे ...
आम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता ...
मागच्या लेखात आपण सुचवलेले सल्ले अन दुकानातून स्वतःच विकत आणलेली औषधं हे साईड इफेक्ट्स किंवा अपाय करु शकतात हे पाहिले.. असाच अजून एक काहीसा खटणारा प्रकार म्हणजे पेपरमधे किंवा मासिकात येणारा प्रश्नोत्तरांचा कॉलम.. “डॉक्टर, माझे सांधे गेली १० वर्षे दुखत आहेत, सूजही असते, भूक मंदावली आहे, वजन पण जास्त आहे.. कुठले औषध घेऊ?” किंवा “माझ्या चेह-यावर पुळ्या येऊन चेहरा ...
तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात ...