काय वाट्टेल ते...
ब्लॉग लिहितांनाच एक पक्कं केलेलं होतं की काहिही झालं तरिही प्रवासवर्णन लिहायचं नाही. मला स्वतःला प्रवासवर्णन वाचण्यात फारशी मजा येत नाही. कारण काय? तर प्रवास वर्णनात लोकं अगदी आज सकाळी कितिवाजता निघालो,काय खाल्लं, कुठे जेवलो, किती जेवलो, आणि किती वाजता परत आलो, असे निरर्थक डिटेल्स देतात, की जे वाचायला कंटाळवाणे होतात.
हे प्रवास वर्णन नाही, फक्त मला आवडलेल्या ...