देवनागरी
Roman
Press F12 to toggle

महाराष्ट्र

चला कर्नाटक कडे ! मंगळवार, ०८ मे २०१२, १७:३६ (+०५:३०)

अक्षरधूळ

लेखाचा मथळा वाचून वाचकांचा कदाचित असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की हा लेख उन्हाळ्याच्या सुट्टी मधील पर्यटनासंबंधी आहे. परंतु ही मागणी मी किंवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणीही केलेली नसून महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील 41खेडेगावांनी केली आहे. त्यांना महाराष्ट्रापासून विभक्त होऊन कर्नाटक राज्यात सामील व्हायचे आहे. या गावांतील ग्राम पंचायतींनी तसे ...

Priy Amucha ek maharashtra Desh ha - Ma... सोमवार, ३० एप्रिल २०१२, २३:०१ (+०५:३०)

Sushant Danekar's Blog सुश्या चा कप्पा

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे,
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे

केतकर-पिडीयाचे (महाराष्ट्रीय ज्ञानकोश) ... मंगळवार, ०३ एप्रिल २०१२, ११:३५ (+०५:३०)

अमृतमंथन

दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, "मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत ...

११७. सांभाळ शनिवार, १० मार्च २०१२, १३:०५ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

त्या प्रसंगाला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. पण आजही ते चित्र जसच्या तसं डोळयांसमोर येत राहतं माझ्या! 
त्या शनिवारच्या सकाळी मी एका छोटया गावात होते. सकाळचे जेमतेम अकरा - साडेअकरा वाजले होते, पण सूर्य डोक्यावर अक्षरश: तळपत होता. बस स्थानकावर मला उतरवून घ्यायला जे स्थानिक कार्यकर्ते आले होते, त्यांच्यापैकी एकाच या शाळेत काम होत. मला कोणाला ...

११५. मसरबाई रविवार, २६ फेब्रुवारी २०१२, २२:४६ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

तीमाझ्यावर एकदम जोरात ओरडली.

आमच्यासंवादाची सुरुवात मोठी विचित्र झाली होती खरी. कामाच्या निमित्ताने, आमच्या विकास कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठीसगळीकडे जात असते नेहमी मी – आज  तशी नंदूरबारभागात आले होते. आम्ही एका शेतात होतो. तिथल्या चांगल्या फळझाड लागवडीबाबत आम्ही बोलतहोतो.  आंबा तर चांगला वाढलेला दिसतच होता आणिसोबत ...

तेरेखोल गुरुवार, २३ फेब्रुवारी २०१२, २०:४१ (+०५:३०)

मराठी समुदाय

तेरेखोल [ वेंगुर्ला तालुका आणि
पेडणे तालुका उत्तर गोवा ] एकच गाव पण दोन तालुक्यात ? आश्चर्य वाटतंय ना?
मित्रांनो तेरेखोल हा गाव वेंगुर्ला तालुक्यात येतो पण याच गावातील तेरेखोल
किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या
शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला
बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ...

११४. जाण कावळ्यांची शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०१२, २१:१३ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

प्रकाश यांनी लिहिलेली कावळा ही कथा वाचली
http://www.mimarathi.net/node/8136
त्यावर निरंजन यांनी लिहिलेली 'कुमार' ही कथा वाचली.
http://mimarathi.net/node/8151

आणि मलाही एक अनुभव आठवला.

***********

पुणे- नाशिक प्रवासात वाटेत 'दौलत'वर नेहेमीप्रमाणे बस थांबली. दहा मिनिटंच बस थांबते इथं. तेवढयात धावाधाव करत खाणं - मग कितीही भूक लागलेली असली तरी - मला आवडत नाही आणि जमतही नाही. 'खाणं' ही इतर अनेक ...

दुटप्पीपणा नको .. बुधवार, ०८ फेब्रुवारी २०१२, २०:०२ (+०५:३०)

मराठी समुदाय

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र
कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी
म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली
होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे
दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श ...

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी मा... मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, ०९:३४ (+०५:३०)

अमृतमंथन

ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ...

मराठी बोलता आलंच पाहिजे ? तर मग हसू नका शनिवार, १४ जानेवारी २०१२, १६:३३ (+०५:३०)

बत्तासा : मनमोकळ्या गप्पागोष्टी, लेख, मजेदार...

महाराष्ट्रात अनेक मुद्दे आणि त्या मुद्द्यांबरोबर जोडून आलेले गुद्दे कायमच गाजत असतात. विशेषतः जर ते 'मराठी माणूस' या दोन शब्दांशी निगडित असतील तर जरा जास्तच ( देशभर / कधी कधी जगभर) गाजतात. याच मराठीच्या मुद्द्याशी संबंधित एक वक्तव्य प्रचंड लोकप्रिय झालंय, ते म्हणजे 'महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे !' या वक्तव्याचा धसका घेऊन कि काय "जगभरातले" ...