देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गीता

स्वधर्म सोमवार, १७ मे २०१०, २२:११ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

आपल्या देशात घडणाऱ्या काही गोष्टी परदेशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळतात. पुर्वी देखील याच कारणासाठी बीबीसी लोक बघायचे.

आपल्या देशातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या पंधरा वीस वर्षात एक क्रांती अत्यंत शांततेत पार पडली. आता क्रांती आणि शांततेत हा विरोधाभास असला तरी ते एक सत्य आहे. शांततेत कारण प्रसारमाध्यमांनी त्यांची दखल घेतलेली दिसत नाही. पंधरा वर्षांपुर्वी असलेली गाडीची ...

लोकमान्य टिळक मंगळवार, २० एप्रिल २०१०, २०:०६ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

एका मागोमाग एक पुस्तके वाचण्याचा सपाटा लावल्यामुळे ब्लॉगवर काही लिहायचाच संकोच व्हायला लागला. प्रथम ’मंडालेचा राजबंदी’ हे अरविंद गोखल्यांनी लिहिलेले लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यावर आधारित पुस्तक वाचले. पूर्वी, म्हणजे सुमारे ३५ वर्षांपूर्वी गंगाधर गाडगीळांनी टिळकांची ओळख ’दुर्दम्य’ मधून केली होती. त्यानंतर गीतारहस्य समजवून घेताना एक वेगळे टिळक दिसले होते. व ...

दिव्यस्पर्शी - २ शुक्रवार, ११ डिसेंबर २००९, २१:०९ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

गीतेतील सहाव्या अध्यायात अर्जुन कृष्णास एक प्रश्न विचारतो कि एखाद्याचा योगाचा अभ्यास एका जन्मात अपुरा राहिला तर ही तयारी वाया जाते कां? त्यावर भगवंतांनी सांगितले आहे की असे योगभ्रष्ट लोक पुढील जन्मी सुसंस्कृत श्रीमंत घरात जन्म घेतात व आपले पुर्वसुरीचे कर्म वापरून मोक्षाकडे वाटचाल सुरू ठेवतात. डॉ. भोसल्यांची कहाणी वाचल्यावर याचा प्रत्यय आला.

टाटांच्या घराण्यात जन्म ...

डॉ. डेमिंग - भाग १४ ( भगवद् गीता) सोमवार, ०९ मार्च २००९, २२:१२ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

एखादे काम आपल्याला करायचे असल्यास त्या बद्दल व्यवस्थित माहिती असणे जरूरी होते। कामाच्या यशाबद्दल भगवंत म्हणतात पाच गोष्टी आवश्यक आहे. प्रथम अधिष्ठान. काम करायची जागा व्यवस्थित असणे आवश्यक आहे. एकदम पटले. बुद्धी ठिक चालण्यासाठी कामाची जागा स्वच्छ नीटनेटकी ठेवा. मन प्रसन्न होते. मग कर्त्याला काम करण्यासाठी हुरूप येतो की नाही ते बघा. बुद्धी नीट चालली की मग चित्त एकाग्र करून ...