देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बाजीराव

राजकन्य़ा मस्तानी गुरुवार, २४ मार्च २०११, १३:३७ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

प्रताप गंगावणे, सौजन्य – लोकसत्ता

मस्तानीचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते? ती कायम गैरसमजांच्या झाकोळाखाली का राहिली? बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही. ‘श्रीमंत पेशवे बाजीराव-मस्तानी’ या ‘ई  टी. व्ही. मराठी’ वरील मालिकेतून सध्या तिच्या खऱ्या ...

….लंगडी घालाया लागली. मंगळवार, २२ जून २०१०, १८:३८ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

पोस्टच नाव वाचुन ही पोस्ट ’कोंबडी पळाली’ हया गाण्यासंदर्भात आहे असा गैरसमज अजिबात करुन घेउ नका.तर ही पोस्ट परवा पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या सहल कम मीट ...

भाग २ - वसई ते डहाणूचा इतिहास ... ! शनिवार, २१ फेब्रुवारी २००९, ११:०२ (+०५:३०)

Rohan इतिहासाच्या साक्षीने ... !


समकालीन राज्यकर्त्यांनी सागरी सामर्थ्य वाढवण्याकड़े आधीच लक्ष्य दिले असते तर हे न घडते. असा दृष्टिकोन बाळगणारे पहिले युगपुरुष म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज. हा धोका वेळीच ओळखून त्यांनी १६५६ मध्ये कल्याण खाडीत दुर्गाडी किल्याच्या साक्षीने आरमाराची उभारणी सुरु केली. "जैसे ज्यास अश्वबल त्यांची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा ...