पूर्वीच्या ब्लॉगमध्ये व्यवस्थापनाच्या पद्धती सुधारण्याबद्दल अनेक उल्लेख आले आहेत. पण काल एक विचार करायला लावणारे वाक्य वाचनात आले.
ते वाक्य असे -आपल्या दैनंदीन व्यवहारात एखादी चूक नजरेस आली तर ९० टक्के प्रसंगात त्या क्षणी काहीही करता येत नाही.
मग फक्त त्या चुकीतून शिकायचा निश्चय करून काही वेगळी पावले उचलायला लागतात.
जेव्हा आपल्याला गाडी पकडायला उशीर झाल्याचे ...