आज सहजच डायरी उघडली आणि नेमकी ही कविता समोर. २ वर्षांपूर्वी वाचलेली. आवडली म्हणून लिहून ठेवलेली. आणखीही चार जणांनी वाचावी म्हणून इथे टंकवतोय. इंदिरा संतांची मला अत्यंत आवडणारी ही कविता.. एवढ्या सहजपणे एखादा प्रसंग कवितेत कसा सांगू शकतं कोणी याचं आश्चर्य वाटतं. असो.
हे वरचं वाचलं नसतं तरी चाललं असतं!
बोलायाला निवांत काही
हॉटेलामधि शिरलो आपण
आणिक कुठल्या उत्साहाने