बदलायची दिशा की बदलून जायचे हे समजायचेच आहे
हरवून जायचे की हलवून जायचे हे समजायचेच आहे
सहजीच भेटलेल्या गुलजार मोहराचे कळती जरी इशारे,
बहरास टाळुनी की बहरून जायचे हे समजायचेच आहे
अजुनी कधी कधी या वळणावरून येते प्रतिबिंब चांदण्यांचे,
कवळून घ्यायचे की उधळून जायचे हे समजायचेच आहे
अलवार ...
अ. भा.गझल संमेलन, गोवा
१४ आणि १५ ...
नकोशी तरी वेदना ती द्यावयास ये
ये जवळ... भले पुन्हा दूर जावयास ये
वेड्या दिलास अजून एक आस यायची अखेरची ती ज्योतही विझवावयास ये
सरली युगे चाखुनी फळ दु:खवृक्षाचे कामना ही कर पुरी... रडवावयास ये
थोडा तरी या माझिया प्रेमास मान दे तुही कधीतरी मला भेटावयास ये
कारणे विरहाची मी देऊ कुणाकुणाला ?नाराज का ? दुनियेस हे ...
असा स्थिरतेने गडे राहतो मी
परी चालतो चालतो वाट तो मी
मला नाव सांगू नको तू उन्हाचे
गडे सावलीला पुरा जाणतो मी
तुम्ही देवतांना पूजा सर्वकाळी
सदा माणसांच्या तळी नांदतो मी
तसे पिळताना तुम्हा खंत नव्हती
इथे काळजाना ...