देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भ्रष्टाचार

फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल रविवार, १२ मे २०१३, ११:१२ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

हिंदू स्थानाची रचना , अठरा पगड जाती धर्म वगैरे पहाता, हिंदू स्थानावर वर माझे कितीही प्रेम असले तरीही मी हिंदू स्थानाला स्वातंत्र्य ...

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? शनिवार, २२ डिसेंबर २०१२, २०:११ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

फार फार वर्षां पूर्वी असाच प्रश्न लोकमान्यांनी केसरी मधून विचारला होता. सरकार बदलले, पण प्रश्न तिकडेच आहे. दिल्लीत झालेल्या अमानुष सामूहिक बलात्कारा विरुद्ध राष्ट्रपती भवनाजवळ निदर्शनं ...

भाजपा मधे आणीबाणी? सोमवार, २६ नोव्हेंबर २०१२, १०:३४ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

 भारतीय जनता पक्षा मधे आज सकाळपासून आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. या आणीबाणी मुळे कोणीही कार्यकर्ता, किंवा सह नेता हा  इतर ...

जनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल? शुक्रवार, १९ ऑगस्ट २०११, ०५:४१ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

अण्णा हजारे म्हणतात की जनलोकपाल विधेयक आल्याने भ्रष्टाचाराला चाप लागेल. आपल्यालाही वाटतं की क्या विधेयकामुळे भ्रष्टाचार करण्यापासून अधिकारी दूर रहातील किंवा करण्यास धजावतील. पण भारतातील आज ...

अण्णा हजारे यांचे आंदोलन लोकशाहीस पुरकच गुरुवार, १८ ऑगस्ट २०११, ११:४९ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

अण्णा हजारे यांचे उपोशन हे लोकशाहीस अव्हान असल्याचा अपप्रचार सध्या अण्णा विरोधी गटांकडून सुरु आहे. अण्णा हजारे यांचा हा वैय्यक्तिक आग्रह असून, तो मान्य करुन घेण्यासाठी ते सरकारला वेठिस धरत आहेत, असं भासवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण लोक भ्रष्टाचारास इतके वैतागले आहेत की, असा कोणी कितीही प्रयत्न केला, तरी ते त्यास आता बळी पडतील असं वाटत नाही. इतर वेळी अवास्तव, अनावश्यक ...

२जी चा खरंच कितीचा घोटाळा? गुरुवार, ०७ एप्रिल २०११, १०:२० (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

२जी स्पेक्ट्रम वाटपा मधे झालेला भ्रष्टाचार आता समस्त नेटीझन्सना माहितच असेल. केंद्र सरकारला भांबावून सोडून, शिवाय ह्या घोटाळ्याने ए. राजाला तुरुंगवास भोगायला लावला आहे. केंद्रीय लेखापालांपासून ते ...

स्वातंत्र्य ??? रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १०:४४ (+०५:३०)

Dinesh Gharat बाराखडी............

आज १५ ऑगस्ट. हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. सर्वप्रथम सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
मला एक प्रश्न पडलाय आपण खरच स्वतंत्र झालोय कां ?
हा प्रश्न पडायला आजची सामाजीक परिस्थीती कारण आहे. आपण हो आपणच आज बरेच प्रश्न तयार करुन ठेवले आहेत. मी म्हणणार नाही कि या सर्व प्रश्नांना राजकीय नेते जबाबदार आहेत, आपणच त्यांना निवडून दिले ...

मतदाराच्या दृष्टीक्षेपासाठी… रविवार, १९ ऑक्टोबर २००८, ११:२० (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (...

`सनातन बंदी पर्व विशेष’ प्रसिद्ध करून मागच्या रविवारी सनातनवर येऊ घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने आम्ही वाचकांसमोर वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्‍न केला. काँग्रेस सरकार ही बंदी आणण्यासाठी इतके काही उतावळे झाले ...