देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रश्न

हटके उत्तर [tit for tat] सोमवार, २७ मे २०१३, ०१:४९ (+०५:३०)

गुरु Me Marathi

अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत::

1)हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे ...

प्रश्नासुर बुधवार, १० एप्रिल २०१३, २२:५२ (+०५:३०)

Sampada Malavde चांदणभूल...

मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही ...

स्वातंत्र्य ??? रविवार, १५ ऑगस्ट २०१०, १०:४४ (+०५:३०)

Dinesh Gharat बाराखडी............

आज १५ ऑगस्ट. हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. सर्वप्रथम सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
मला एक प्रश्न पडलाय आपण खरच स्वतंत्र झालोय कां ?
हा प्रश्न पडायला आजची सामाजीक परिस्थीती कारण आहे. आपण हो आपणच आज बरेच प्रश्न तयार करुन ठेवले आहेत. मी म्हणणार नाही कि या सर्व प्रश्नांना राजकीय नेते जबाबदार आहेत, आपणच त्यांना निवडून दिले ...

सर्व प्रश्न सुटलेत काय ...... ? शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१०, १९:२९ (+०५:३०)

Dinesh Gharat बाराखडी............

आज ठरल्या प्रमाणे माय नेम इज..... प्रदर्शित करायचा प्रयत्न झाला. सिनेमा बघणार्‍यांच्या यादित राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या सार्‍या फौजफाट्या सिनेमा बघायला गेल्याचे संध्याकाळच्या बातम्यात कळले. माझा आनंद गगनात मावेना. या बातम्यांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना आपल्या फौजफाट्यासह सिनेमा बघायला वेळ मिळाला याचा अर्थ ...

काळजी ! रविवार, ०७ जून २००९, १४:४९ (+०५:३०)

Dinesh Gharat मराठी म्हणी, वाक्प्रचार

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,

प्रश्न ? बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, ०२:०९ (+०५:३०)

वर्षा ऋतु अनुभूती an experience !!

आज जे जे वाटतयं, आठवतयं, अडखळतेय, कुठेतरी ठेचाळतय, ते सगळ सांगायचं आहे; कचकड्याचा भार कमी करायचा आहे जरा.

समांतरपणाच्या दिशांनी साकळलेलं आयुष्य प्रवाही का नाही करायचं ?
का म्हणून सात्विक भावांची स्निग्धता जपायचा बडेजाव ...