सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मिर मधला कुठला तरी एक ...
सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मिर मधला कुठला तरी एक ...
एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं इकडून तिकडे धावपळ करित होते.
.
.
.
काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच ...
नरिमन पॉईंटजवळ एका ठिकाणी गावाकडील काही कार्यकर्त्यांना भेटून निघालो. आता काहीतरी खाऊन रूमवर जावं आणि वाचत पडावं, या विचाराने मी चालत होतो. दिवसभर आलेल्या पेशंट्सचे विचार डोक्यात होते. साडे-आठ नऊ वाजले असावेत. इतक्यात काही झोप येणार नाही, असं वाटलं. म्हणून जवळच राहणाऱ्या काकांकडे जाऊन येऊ, अशा विचारात ‘व्हीटी’ केव्हा आलं कळालंच नाही. गावात जसं आम्ही चौकात जमायचो, तसं आता ...
अजुन एक काळा दिवस. या वेळी क्रिकेट च्या इतिहासातला.
पुन्हा एकदा ’so and so country condemns this attack’ चे मथळे. पुन्हा एकदा आरोप, प्रत्यारोप, पुन्हा तेच गुळगुळळित निषेध आणि त्याच त्या धमक्या.
नशिबाने हा terrorist attack मुंबई मधे घडला नाही. नाहीतर पुन्हा सामान्य मुंबई करांच्या नाईलाजाला आणि हतबल पणाला ‘स्पिरिट ऑफ़ मुंबई’ च्या सुशोभित वेष्टनात गूंडाळून मीडिया ने विक्रीला ठेवल असत.
खर ...
पाकिस्तानच्या फक्त १०-१२ अतिरेक्यांसमोर आपण आपले वीसएक अधिकारी (पोलिस, सैनिक, कमांडो) गमावले, शेकडो नागरीक मृत्युमुखी पडले, अब्जावधींची संपत्तींची राखरांगोळी झाली। त्यामुळे ही लढाई संपल्यानंतर मोहिम फत्ते झाल्याचे बिगुल वाजवायचे की हे आपले अपयश समजायचे याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा .
मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला नव्हताच॥ ते होते एक भयानक युद्ध ! ...