आज पासून अमीर ने एक नाव उपक्रम हाती घेतला आहे. मी थोडा भाग पाहिला. पण त्यातच त्याचे वेगळेपण जाणवून गेले. ही आमिरची विशेषता आहे. तो नेहमी काही तरी नवीन व आगळावेगळा विषय घेऊन येतो जो जागा वेगळा असतो. त्याचा सत्यमेव जयते पाहून असे वाटले की आता समाज परिवर्तन निश्चितच घडेल. कारण समाजा बिघादावाण्यामध्ये सर्वात मोठा वाट हा इडियट बॉक्सचाच आहे. त्याच्या मुलेच आज समाज अगदी वाईटाहून वाईट ...