मित्रानो ,प्रत्येक कविता लिहिताना काहीतरी पार्श्वभूमी असते आणि कोणीतरी प्रेरणा असते असे म्हणतात आणि ते काही खोटे नव्हे .
ही माझी अगदी पहिली वहिली म्हटली तरी चालेल अशी कविता आहे . पण हा प्रसंग अगदी मजेशीर आहे . आता मी मजेशीर म्हणतो आहे पण त्यावेळी काही तसा वाटला नाही..
मी कालिकत ला शिकायला होतो इन्जिनीरिंग ला . जयंती एक्सप्रेस ने जायचो सोलापुरहून.. म्हणजे लातुरहून ...