संस्कृतीच्या अर्वाचीन खुणांबरोबरच साहित्याच्याही खुणा सापडतात. लिखित स्वरुपात नसेल तेव्हा मौखिक स्वरुपात होते त्याही आधी प्रथा, कथा, दंतकथा, गोष्टी अश्या स्वरुपात असावे. औद्योगिकरणाच्या शतकात उदयास ...
संस्कृतीच्या अर्वाचीन खुणांबरोबरच साहित्याच्याही खुणा सापडतात. लिखित स्वरुपात नसेल तेव्हा मौखिक स्वरुपात होते त्याही आधी प्रथा, कथा, दंतकथा, गोष्टी अश्या स्वरुपात असावे. औद्योगिकरणाच्या शतकात उदयास ...
लेखक : तुषार अ. गांधी अनु. अजित ठाकूर
जर महात्मा गांधी झाले नसते तर आज मी भारताच्या या संसदेत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून तुमच्यापुढे येऊ शकलो नसतोठ असे उद्गार ओबामा यांनी काढले तेव्हा महात्माजींच्या कार्याची व प्रभावाची आंतरराष्ट्रीय प्रचीती आपल्याला परत एकदा आली असेल.
महात्मा गांधी यांच्या हत्येला साठच्यावर वर्षे झाली. तरीही त्यांचे स्मरण आजही ताजे ...
नाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे, दिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे...
अशी मनाची धारणा मधून मधून होते. पण मग वाटतं, हे सर्वस्वी खरं असतं का? तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो? कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का? तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत ...
होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद, हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे ...
मी अजून चाचपडतो आहे. माणूस इतक्या वाईट गोष्टी का करतो हे मी समजावून घ्यायचा असफल प्रयत्न करतो आहे. दुष्टपणा उपजत असतो, कुणी मुळापासून वाईट असतो, यावर माझा विश्वास नाही. समाजानं ओवाळून टाकलेल्या मुलांमध्येही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि मोठ्यांकडून शाबासकीची थाप मिळाल्यानंतर चांगले ...
वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते. ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता - म्हणजे विवक्षित रागात ...
पूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू. योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. "विमान ...