त्या क्षणाला त्या क्षणानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे
आता आठवत नाही,
पण त्या तार्यांनाही मी काही मागितलं होतं
चालताना रस्त्यांनाही काही सांगितलं होतं
ते तारेही आता चालून गेले असतील
त्यांच्याकडेही त्या ईच्छा उरल्या नसतील
त्या मनाला त्या मनानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास ...