शाळेत शिकविले होते… सूर्योदय होतो सूर्यास्त होतो… सूर्य पूर्वेला उगवतो… पश्चिमेला मावळतो…
पृथ्वी स्वत:भोवती फिरते हे माहीत असूनही सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची जबाबदारी मात्र ...
शाळेत शिकविले होते… सूर्योदय होतो सूर्यास्त होतो… सूर्य पूर्वेला उगवतो… पश्चिमेला मावळतो…
पृथ्वी स्वत:भोवती फिरते हे माहीत असूनही सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची जबाबदारी मात्र ...
‘थंब रुल’ हा शब्द आपण नेहेमीच वापरतो. तो कसा काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे ? पूर्वीच्या काळी इंग्लंड मधे बायकोला ...
ब्लॉग सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा माझ्या ब्लॉगला सगळ्यात जास्त हिट्स मिळाले. I am feeling so happy!!!! दररोज काहीतरी लिहायचे ठरवलेय. ...
रविवार दिनांक 22 एप्रिल रोजी जगभर एका आगळा वेगळा दिन साजरा केला गेला. या दिनाला वसुंधरा दिन किंवा Earth Day असे मोठे समयोचित नाव दिले गेले आहे. पर्यावरणातील बदल, प्रदुषण आणि उर्जेची वारेमाप उधळपट्टी टाळून पृथ्वी परत एकदा कशी हरित करता येईल याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिन साजरा केला जातो आहे. हा दिन साजरा केले जाण्याचे हे 42वे वर्ष आहे.
या दिवशी, हॉलंड मधील विख्यात व ...
शाहरुख खानला न्यूयॉर्कच्या विमानतळावर चौकशीसाठी दोन तास थांबवून ठेवल्याची बातमी चार दिवसांपूर्वी आली होती..भारत सरकारनंही त्याची गंभीर दखल घेतली आणि अमेरिकेला झाल्याप्रकाराबद्दल विचारणा केली. त्यानंतर अमेरिकेनंही दिलगीरी व्यक्त केली. ह्या प्रकाराला बातम्यांमध्येही खूप प्रसिद्धी देण्यात आली. शाहरुख खाननं तर आडनाव खान असल्यामुळेच आपल्याबाबत असा प्रकार नेहमी होत ...
म्हणायला तर तू हाकेच्या अंतरावर असतोस …. पण तरी अंतर तर जाणवतंच ना
रात्री गादीवर पडल्या पडल्या खिडकीतून आकाश पाहताना डोळ्यात पाणी तर येतंच ना
मुठीत पकडलेले काही क्षण आणि काळजात रुतणारी तुझी आठवण
मोजून मापून तोललेल्या आयुष्यात तुझी म्हणून माझ्याजवळ एवढीच साठवण
हिशोबात बसले नाहीत म्हणून तू सोडून दिलेले आपले ते दिवसरात्र
काम, ...
दिव्या भारती हे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न होतं असं म्हटलं तर अतिशोयक्ती वाटू नये. कारण वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. त्यावेळच्या लाखो ह्रदयाची धडकन होती दिव्या भारती..पण अभिनेत्री म्हणून हिट ठरलेली दिव्या तिचा जिवनाचा प्रवास सुरु करण्याअगोदरच सर्वांना सोडून गेली. ५ एप्रिल १९९३ या दिवशी दिव्या भारतीचं निधन झालं. तिच्या निधानाबद्दल अनेक ...
दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, "मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत ...