असे म्हणतात की आठ-दहा हजार वर्षांपूर्वी माणूस जेव्हा शेती करायला शिकला तेव्हा त्याला पावसाची गरज भासू लागली. मग जमिनीवर लाटांसदृश हालचाली केल्या तर पाऊस येतो अशी श्रद्धा रूढ झाली. नृत्यकलेचे बीज इथे रोवले गेले. हे वाचल्यावर मनात विचार आली की तथाकथित उच्च अभिरुचीचा आणि त्यापाठोपाठ येणार्या 'कल्चरल स्नॉबिशनेस'चा जन्मही इथेच झाला असेल का? हरणाची कातडी नेसून नृत्य करणार्या ...