देवनागरी
Roman
Press F12 to toggle

monsoon

दोष निसर्गाचाच?! गुरुवार, ३० ऑगस्ट २००७, १५:३९ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola

मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ शकेल. गेली दोन वर्षे पावसाने महाराष्ट्राला चांगली साथ दिली आहे. दरवर्षी धरणे चांगली भरली. त्यामुळे ...