तुला शोधणं,
इतकं सोपं नाही !
सुरूवात खरंतर त्यासाठीच झाली,
पण आता कळंतय,
'मीच' हरवलेलो आहे,
मी काय तुला शोधणार ?
..
हो ना ?
परंतु मला हेही माहीत आहे,
की तू मला बघतोयस,
माझं तुला ...
तुला शोधणं,
इतकं सोपं नाही !
सुरूवात खरंतर त्यासाठीच झाली,
पण आता कळंतय,
'मीच' हरवलेलो आहे,
मी काय तुला शोधणार ?
..
हो ना ?
परंतु मला हेही माहीत आहे,
की तू मला बघतोयस,
माझं तुला ...
गेले काही दिवस (महिने किंवा वर्षे) यामध्ये जर काही सर्वात मोठा शोध मी लावला असेल तो हा… फक्त मन व मिळालेले शरीर अथवा ...
[ मातृदिन विशेष: एक खंत, जी तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात असते , पण आपण कधीच बोलून दाखवत नाही. ]
‘ काय आई
तू कशी आहेस ?’
कधी मी विचारलंच नाही.
तिर्थक्षेत्र ..
.. माझ्या घरातलं
कधी मी पाहिलंच नाही.
घर शुद्ध करणारी गंगा ..
पदतीर्थ या गंगेचं ..
कधी ...
आकीतीच्या मुहूर्तावर काहीतरी लिहीलं पाहीजे म्हणून हे काहीतरी ( कि काहितरिच काय ? ) लिहितोय. खरं तर मला रोज रोजनिशी लिहीणारांचं फारच अप्रूप वाटत आणि त्यात मराठीत टंकलेखन करत म्हणजे तर ! तसं लिहायचच म्हटलं तर काहीतरी लिहिता येतं त्याचं काही नाही , हो पण लिहायचं काय ? जे माहीत आहे ते लिहायचं की जे माहीत नाही ते लिहायचं ? जे माहीत असतं त्याच्या सीमा जे माहीत नाही त्यापर्यंत मर्यादित ...
माणसांचे एकमेकांशी नाते परस्पर संवादातून घडते, पक्के होते. एकमेकांची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण खूप लोकांना आपलेच म्हणणे खरे आहे हे ठासून सांगण्याची सवय असते. त्यामागे एक छुपा अहंकार असतो. दुसऱ्याचे म्हणणे काय आहे, तो काय बोलतोय, याकडे लक्षच नसते. किंवा दुसरा बोलत असताना मध्येमध्ये काहितरी विषय काढून बोलण्याची सवय असते. विषय तोडून मध्येच बदललाही जातो. ...
हा खरंतर प्रश्न नसून एक उत्तर आहे. लहानपणी मी जेव्हा बेनहर हा चित्रपट पाहिला तेव्हापासून मनाला नेहमीच वाटत राहिले होते की त्या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे नायकाला क्रूसावर चढवल्यावर जो पाऊस पडला त्याने कुष्ठ ...
एका पुस्तकात एका ज्येष्ठ गायकाची आठवण वाचली! एका कार्यक्रमात त्यांच्यासमोर काही मोजकेच श्रोते होते. संयोजक त्यांचा एक मित्र होता. त्याला खूप वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, “माफ करा, आज आपल्यासारख्या प्रसिद्ध गायकाच्या ...
(आणि कामात आरामही आहेच)
आपल्याला सर्वांनाच काहीतरी काम करावेच लागते. कष्ट केल्याशिवाय गत्यंतरच नसते. काम करताना बऱ्याच वेळा चिडचिड होते, आळस येतो. त्यामुळे काम व्यवस्थित होत नाही. कामाची बळजबरी वाटू लागते. काम करायचं म्हणून ...
तिळगुळ घेऊ, तिळगुळ देऊ,झाले गेले विसरून सारे,नव्या भास्करा सामोरे जाऊ ॥ध्रु॥एक दिनकर,अनंत किरणे,एकची आत्मा,अनंत शरिरे,एकची सूर सर्वांनी गाऊ ॥१॥कोण उच्च अन् कोण नीच रे ?अवघी सारी त्याचीच लेकरेनित्य त्याचे स्मरण करू ...
विश्वास म्हणजे नेमकं काय असतं हो? एखाद्या माणसाविषयीचा आपला निश्चित विचार, त्याला हे काम सांगितल्यावर तो हे काम करणारच अशी खात्री असणं! किंवा एखादी व्यक्ती आपल्या किंमती वस्तूंना हात लावणार नाही याची खात्री असणं। थोडक्यात, ...