कुमार केतकर यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्याविषयी व एकूणच 'पत्रकारजाती'वर सहानुभूतीचा वर्षाव होत आहे. 'लोकसत्ता' मधील अग्रलेख ज्यांनी वाचला असेल त्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार असल्याची सरकारने घोषणा केली आणि ती पुढील निवडणुकीसाठी होती हे अनेकांना वाटले. या प्रकल्पावर खूप खर्च होत आहे हे सुध्दा ...