विरहात स्वतःला सांभाळण्यासाठी खुप हिम्मत लागते. त्यावर एक कविता संग्रहित विरहात ... विरहात अस वाहुन जायच नसत हे मान्य आहे पण ...
विरहात स्वतःला सांभाळण्यासाठी खुप हिम्मत लागते. त्यावर एक कविता संग्रहित विरहात ... विरहात अस वाहुन जायच नसत हे मान्य आहे पण ...
Image via Wikipediaमैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....
एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला ...
एका विवाहित पुरुषाबरोबर तिची नाजूक फ्रेण्डशिप सुरू होती. अर्थात, दोघंही त्यात सीरियस नव्हते. ही फारच चांगली गोष्ट होती. दोन क्षण ...
मैत्रीचं हे असं असतं
बोलल्याशिवाय उमगत असतं
निर्मळ हास्याचं
ते एक उगमस्थान असतं.
इथं नाती सहजच फुलतात
सगळ्या भेटी निर्हेतुक असतात
हे नातं नसतं कशावर अवलंबून
कारण आलेलं असतं ते हृदयातून.
जीवनाच्या प्रवासात
कित्येक जण येतात अन् जातात
खरे मित्र अन् त्यांची ...
काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज ...
जुन्या दोस्ताला काल भेटायला गेलो। त्याला दोस्त कां म्हणावे? आम्ही दोघे एका वर्गात कॉलेजमध्ये होतो. माझ्या आठवणीतला तो म्हणजे एका छोट्या गावातना आलेला एक सभ्य अभ्यासू मुलगा. नेहमी अभ्यास पुढे ठेवून बाकी इतर सर्व छंदांना पूर्ण काट देणारा. त्याने कधी मस्तीत भाग घेतला नाही. सर्व असाइनमेण्ट्स वेळेत होतील याची काळजी केली. काय शिकवयतायत हे समजो वा ना समजो.कधी वर्ग चुकवायचा नाही ...
मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती ...
मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श
Show/ Hide Image Version! [+ / -]
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं