देवनागरी
Roman
Press F12 to toggle

politics

मनमोहनसिंग सरकार वाचले ! मंगळवार, २२ जुलै २००८, २०:५३ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मांडलेला विश्‍वासदर्शक ठराव मंगळवारी सत्ताधारी पक्षाने २७५ विरुद्ध २५६ मतांनी जिंकला. एकूण ५३३ जणांनी मतदानात भाग घेतला. त्यापैकी दोन जणांनी तटस्थ राहणे पसंत केले. ...

अनुपस्थित खासदार सरकार तारणार? मंगळवार, २२ जुलै २००८, १२:२९ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

नवी दिल्ली, ता. २१ - केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शक्तीची आज कसोटी लागणार असून, सरकार तरणार की जाणार, याचा निर्णय अनुपस्थित राहण्याची शक्‍यता असलेल्या दहा खासदारांवर असल्याचे मानले जाते दहा ...

अजब तुझे सरकार....... गुरुवार, २० मार्च २००८, १२:४८ (+०५:३०)

निकिता निकिता + निकिता

महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचे वर्णन करायला "नालायक" हा शब्दही कमी पडतो. राज्यात सध्या जी अंदाधुंदी माजली आहे ती महाराष्ट्रासारख्या राज्याला अत्यंत लाजिरवाणी आहे. खरे पाहाता राज्यात सत्तधारी पक्ष आणि विरोधी पक्ष नावाचा काही प्रकार आहे असे वाटतच नाही. कोणत्या तरी फालतू मुद्द्यावरुन आंदोलनं करायची, कोणत्याही विषयाचा काहीही अभ्यास करायचा नाही आणि काहीही बेताल मागण्या ...

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलेगेले शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, १५:०४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

काही महिने सातत्याने होणार होणार म्हणून टाळण्यात आलेली पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा गुरुवारी झालीच. या निर्णयानुसार पेट्रोल लिटरमागे दोन रुपयांनी, तर डिझेल एक रुपयाने महागणार आहे. दरम्यान, या ...

प्रक्षोभक वक्तव्ये - कायदा काय सांगतो? बुधवार, १३ फेब्रुवारी २००८, १४:३९ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे व अबू आझमी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम " अ व ब' कलमांनुसार दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यासाठी आरोपीला अटक ...

"भारतरत्न'वरून राजकारण रंगले रविवार, १३ जानेवारी २००८, १६:५४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

यंदाचा "भारतरत्न' किताब देण्यावरून आता राजधानीत राजकारण रंगू पाहत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना हा किताब देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी केल्यानंतर, या सन्मानासाठी कांशीराम यांचे नाव बहुजन समाज ...

एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार शुक्रवार, २८ डिसेंबर २००७, १५:५५ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी 21 लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले ...

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर! शनिवार, २४ नोव्हेंबर २००७, ०३:२९ (+०५:३०)

kasakaay कसं काय

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि ...

"आम आदमी'! रविवार, १४ ऑक्टोबर २००७, १४:५६ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


अणुकराराच्या मुद्द्यावरून सरकारची आहुती न देण्याचा निर्णय सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घेतला आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा आता काही दिवस थांबतील. ...

रेल्वे अर्थसंकल्प: महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय? Railway budget with discrimination against Maharashtra सोमवार, २६ फेब्रुवारी २००७, २१:१२ (+०५:३०)

Marathimedley Marathi medley- Everything about Marathi language,Marathi entertainement,Marathi issues

नेहमी प्रमाणे नेहमीच्या 'बिहारी' रेल्वेमंत्र्यांनी नेहमीच पाने पुसल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर या ही वेळेस नेहमीच्या रेल्वे अर्थसंकल्पात अन्याय केला आहे. मला राग आणि विषाद वाटतो तो महाराष्ट्रातील खासदार (members of parliament) यांचा हे ...