सारथी
खरंच मुंबईचा मराठी आणि मराठी भाषिकांशी संबंध उरलेला नाही का? विविध आक्रमणांना तोंड देत केरळी, तमिळ आणि बंगाल्यांनी आपली अस्मिता राखली. पण मुंबईकरांनी मात्र 'मराठी'ची नाळ तोडली आहे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मुंबई, मराठी आणि मराठी माणूस या विषयावर लिहायचे ठरवले, तेव्हा ही एकाच विषयाची तीन अंगे आहेत असे वाटले होते; पण त्याविषयी अधिक विचार करू लागलो, तेव्हा असे ध्यानात ...