क्षणच ते...
क्षणसाधाया हसरे होतो आपण
मन मात्र पळत राहत
जुन्याच आठवणीत
खोल उरी दडलेल काहीस..
सगळी संध्याकाळच
फ़ेर धरुन् ...
क्षणच ते...
क्षणसाधाया हसरे होतो आपण
मन मात्र पळत राहत
जुन्याच आठवणीत
खोल उरी दडलेल काहीस..
सगळी संध्याकाळच
फ़ेर धरुन् ...
एक नात तुटत
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी
चार ओळिंचा हा प्रश्न नाही
हे तर जीवन मरणाचे अंतर
आठवणीची सुरुवात नक्कि कुठुन होते........वर वर कितीतरी सोप्पा वाटला तरि ह्याच उत्तर सहज देता येत नाही...चक्रवायला होत नाही क??!आठवणींचहि तसच काहितरि असत..कुठून सुरु होतील आणि कुठे संपतील काहिच सांगता येत नाहि.आणि त्यातच खरि गंमत लपलेलि ...
आज काहीतरी घडलय एवढ नक्कि
नाहीतर आजचा अंधार एवढा गडद नसता
रोजच मला सोबत करणारी वटवाघळ
एवढी परक्यासारखी नसती वागली
आज त्यांच काहीतरी बिनसलेल दिसतय
नाहीतर रोज मी दिसताच
मला कवटाळनारा अंधार असा अलिप्त
नसता राहीला...
माणुस् म्हणुन् माझा जन्म व्यर्थ आहे
ज्या देशाला हजारो वर्षांची संस्कृती आहे
ज्या देशात महात्मा झाले
त्या मातीचा मी पुत्र असण
शक्य नाही
एव्हढ सगळ होऊनही जर
माझा रक्त उसळत नसेल
तर् खरच् माझा जन्म व्यर्थ आहे...
त्या ...
पाउस आज पडुन गेला
दोन आसव गाळुन गेला
जाता ...
माझ्याकडण बोलल जात नाही
आणि तुही काही कळु देत नाहीस
एक वेध क्षितिजाचा
दुर नेणाऱ्या वाटांचा
एक ...