SATYAVANI
कृषीप्रधान देशाच्या कृषीमंत्र्यांनी `कृषीक्षेत्राकडून आता उद्योगधंद्यांकडे वळा' हे सांगणे म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणे होय !
मालेगाव बाँबस्फोट आणि महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथक या दोन गोष्टी प्रसिद्धीमाध्यमांतून परत परत झळकत आहेत. या बाँबस्फोट प्रकरणात संशयित म्हणून पकडले गेलेले हिंदु आहेत, म्हणून त्या प्रकरणाकडे लक्ष वेधले जात आहे, तर दहशतवादविरोधी पथक त्याचे ...